
मुंबई – हे २५ वर्षे कायम राहील. गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा सत्ताधार्यांचा गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखे वागत असतील, तर आम्ही पर्वा करत नाही. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू. ज्यांचे आदेश हे पाळत आहेत, त्यांच्या १०० लोकांची सूची मी पाठवून देतो. त्यांचे काय धंदे, उद्योग आहेत, मनी लॉण्ड्रिंग कशा पद्धतीने चालते, निवडणुकीत पैसा कुठून कसा वापरला जातो, कुणाच्या माध्यमातून येतो, बेनामी वगैरे काय आहे, हे ईडीला माहीत नसले, तरी आम्हाला ठाऊक आहे. आम्ही कुणाला घाबरत नाही. धैर्य असेल, तर घरी या आणि अटक करा, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन