शरद पवार यांच्या हस्ते महंमद युनूस यांना दिलेला ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार मागे घ्या ! – हिंदु जनजागृती समिती
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराला महंमद युनूस उत्तरदायी !
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराला महंमद युनूस उत्तरदायी !
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साम्यवाद्यांविषयी जे लिहून ठेवले आहे, ते किती समर्पक आहे, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे.
सर्वसामान्य व्यक्तीने वाढदिवसाच्या निमित्ताने तलवारीने केक कापला, तर पोलीस गुन्हा नोंद करतात. याउलट शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना महाराष्ट्र राज्यातच नाही, तर देशभरात कुठले कायदे लागू होतात का ? हाच मोठा प्रश्न आहे.
सर्वोच्च न्यायालयापासून ते निवडणूक आयोगापर्यंत त्यांच्या बाजूने निकाल लागला, तर ‘इ.व्ही.एम्.’ यंत्रणा चांगली. विरोधात निकाल गेला, तर न्यायालयावरही आरोप केले जात आहेत !
‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राजकारण किती खालच्या स्तरावर गेले, हे अमरावतीच्या अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्यावरील झालेल्या आक्रमणाने दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसारख्या जागतिक मान्यतेच्या….
‘‘हे धर्मयुद्ध आहे.’’ ही ‘भगवा विरुद्ध फतवा’ अशी लढाई होती. आता भगवाधार्यांचे राज्य आले. आता कानाकोपर्यात ‘अल्लाहू अकबर’ नाही, तर ‘जय श्रीराम’ ऐकायला मिळणार !
खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘बिटकॉईन’ या आभासी चलनातील कथित घोटाळ्याचे पैसे वापरले. ही रक्कम कोट्यवधी रुपयांची आहे, असा आरोप रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे.
अन्य धर्मियांचे लांगूलचालन करणार्या राजकारण्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्यायला हवी !
हे लोकांना ठाऊक आहे. मला त्यावर बोलायचे नाही. त्यांनी ज्या मौलाना नोमानींचा पाठिंबा घेतला आहे, त्यांच्या १७ मागण्या मान्य केल्या, त्या नोमानींनी सांगितले की, ‘व्होट जिहाद’ होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
खडकवासला मतदारसंघात मनसेचे उमेदवार मयूरेश रमेश वांजळे यांच्या प्रचारार्थ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली, त्या वेळी ते बोलत होते.