Rahul Gandhi On Mahakumbh Stampede : (म्हणे) ‘गैरव्यवस्थापन आणि मान्यवरांना प्राधान्य यांमुळे चेंगराचेंगरी !’
अमृतस्नानाच्या वेळी कोणते मान्यवर आले होते आणि प्रशासन त्यांची कोणती सोय करत होते ? अमृतस्नानाच्या वेळी झालेली दुर्घटना ही दुर्दैवी आहेच; मात्र सवंग लोकप्रियतेसाठी राहुल गांधी यांनी असे फुकाचे आरोप करू नयेत, असेच हिंदूंना वाटते !