Buddhist Monks Killed : थायलंड : ११ वर्षीय मुलाचा ट्रकवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात ९ बौद्ध भिक्षूंचा मृत्यू

Buddhist Monks Killed : थायलंड : ११ वर्षीय मुलाचा ट्रकवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात ९ बौद्ध भिक्षूंचा मृत्यू

बौद्ध भिक्षू रस्त्याच्या कडेला एका रांगेत चालत असतांना सदर मुलाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि या ट्रकची भिक्षूंना धडक बसली. अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी

ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी

येथील वागळे इस्टेट भागातील इंदिरानगर परिसरात २४ जूनच्या मध्यरात्री संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शा आणि एका दुचाकीची हानी झाली आहे. सुमारे ७ फूट उंच आणि १० फूट लांब भिंत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर पडली.

अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या मालवाहू वाहनांचे परवाने कायमचे रहित करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या मालवाहू वाहनांचे परवाने कायमचे रहित करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

राज्यातील वाढती लोकसंख्या आणि अधिकाराच्या सार्वजनिक वाहतुकीचा अभाव लक्षात घेऊन ‘एस्.टी महामंडळा’साठी ८ सहस्र ३०० नवीन बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत.

लोहगडावरील मृत्यू घातपातच !

लोहगडावरील मृत्यू घातपातच !

स्वार्थासाठी दुसर्‍याचा जीव घेण्याची तरुणांची ही वृत्ती समाजातील नीतीमत्ता आणि संयम संपल्याचे निर्देशक !

पंढरपूर-सातारा महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांवर तातडीने उपाययोजना करा ! – कार्तिकेयन एस्. जिल्हाधिकारी, सोलापूर

पंढरपूर-सातारा महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांवर तातडीने उपाययोजना करा ! – कार्तिकेयन एस्. जिल्हाधिकारी, सोलापूर

पंढरपूर-सातारा महामार्गावर टेंपो विहिरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू

परभणीत मंदिराचे छत कोसळले; ७ भाविकांचा मृत्यू !

परभणीत मंदिराचे छत कोसळले; ७ भाविकांचा मृत्यू !

येथील यशवाडीमधील हनुमान मंदिराच्या सभामंडपाचे छत कोसळले. यात ७ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर ३२ जण घायाळ झाले आहेत.

Ganpatipule Tourists Drowned : गणपतीपुळे येथे ८ पर्यटक बुडाले : ३ पर्यटकांना वाचवण्यात यश

Ganpatipule Tourists Drowned : गणपतीपुळे येथे ८ पर्यटक बुडाले : ३ पर्यटकांना वाचवण्यात यश

छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. हे सर्व जण समुद्रकिनार्‍यावर फिरण्यासाठी गेले होते. यातील ८ जण समुद्रात पोहोत असतांना सर्व जण प्रवाहामध्ये समुद्रात ओढले गेले.

पदपथावरून चालणे हा लोकांचा मूलभूत अधिकार ! – Supreme Court

पदपथावरून चालणे हा लोकांचा मूलभूत अधिकार ! – Supreme Court

‘पदपथ चालण्यासाठी असतात’, हे देशातील सरकारी संस्था, म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका आदी विसरून गेले असून ‘पदपथ केवळ फेरीवाल्यांसाठी असतात’, असेच जनतेला वाटू लागले आहे !

अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

कणकवली तालुक्यातील फोंडाघाटात दुचाकीचा अपघात होऊन ती दरीत कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती; मात्र आता ४ वर्षांनंतर यामागील सत्य बाहेर आले असून तो अपघात नव्हता, तर नियोजनपूर्वक त्या तरुणाची केलेली ती हत्या होती, हे उघड झाले आहे.

पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !

पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत रहावा, यासाठी वीज वितरणच्या कर्मचार्‍यांकडून वीजवाहिन्या, खांब, विद्युत्जनित्र आदींच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे.