महाराष्ट्रातील तालिबानी आतंकवाद्याला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
प्रत्येक आतंकवाद्याला फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा करणे आवश्यक आहे अन्यथा असे आतंकवादी शिक्षा भोगून सुटल्यानंतर पुन्हा घातपाती कारवायाच करणार, यात शंका नाही !
प्रत्येक आतंकवाद्याला फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा करणे आवश्यक आहे अन्यथा असे आतंकवादी शिक्षा भोगून सुटल्यानंतर पुन्हा घातपाती कारवायाच करणार, यात शंका नाही !
‘नीट’ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (‘सीबीआय’च्या) हाती नागपूर येथील ‘आलोक’ नावाच्या मुख्य सूत्रधाराचा सुगावा लागला आहे.
आतंकवाद्याच्या या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे त्याच्या पुढील अन्वेषणातून समोर येईलच, परंतु ज्याप्रकारे इस्लामी जिहादच्या नावाखाली अशांचा ‘ब्रेनवॉश’ केला जातो, ज्याप्रकारे त्यांना अल्लाचे राज्य (‘दारुल इस्लाम’चे राज्य) आणण्यासाठी प्रशिक्षित केले जाते, त्याअर्थी हा आतंकवादी खोटे बोलत असेल, असे एखाद्या काफिर इस्लामी अभ्यासकाला वाटल्यास चूक ते काय ?
‘नीट-यूजी २०२६’ पेपरफुटीप्रकरणी पुण्यातील ‘जीवशास्त्र’ विषयाची शिक्षिका मनीषा मांढरे हिची केंद्रीय अन्वेषण विभागाने देहलीतील मुख्यालयात चौकशी केल्यानंतर तिला अटक केली.
निदाने पीडितेला इस्लाम धर्माकडे आकर्षित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. निदा पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी आणि अनुष्ठान करायची.
कारागृहातून सुटल्यानंतर असे कट्टरतावादी पुन्हा आतंकवादी कारवायाच करणार, यात शंका नसल्याने अशांना फाशीचीच शिक्षा केली, तरच देशातील आतंकवादी कारवाया थांबतील !
बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणार्या तृणमूल काँग्रेसचा बंगालच्या हिंदूंनी या निवडणुकीत तरी लोकशाहीद्वारे दिलेला आश्रय काढून घेतला असावा, अशी आशा आहे.
‘संबंधित यंत्रणांनी गोळा केलेल्या पुराव्यांकडे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने पूर्णतः दुर्लक्ष केले. अन्वेषणातील अशा विसंगतींकडे विशेष एन्.आय.ए. न्यायालयानेही दुर्लक्ष केले’, असे गंभीर निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
बंगालमधील मालदा जिल्ह्यात १ एप्रिल या दिवशी विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेच्या वेळी ७ न्यायिक अधिकार्यांना घेराव घालून त्यांना ओलीस ठेवण्यात आले होते.
निवडून येण्यापूर्वीच हिंसा करणारे काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यावर काय करतील?, याचा विचारच न केलेला बरा ! अशा पक्षावर बंदी घातली पाहिजे !