‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रत्येक हिंदु तरुणीने पहावा ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह  

साध्वी प्रज्ञा सिंह पुढे म्हणाल्या की, ‘द केरल स्टोरी’मध्ये जे दाखवण्यात आले आहे, ते केवळ केरळमध्ये घडत नाही, तर भोपाळमध्येही घडत आहेत.

सनातन धर्मावर आक्रमण केल्यास पळता भुई थोडी होईल ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीवर त्या बोलत होत्या.

खासदार साध्‍वी प्रज्ञासिंह यांची याचिका न्‍यायालयाने तात्‍पुरती स्‍वीकारली

मालेगाव बाँबस्‍फोट प्रकरणातील संशयित त्‍याचप्रमाणे भाजपच्‍या खासदार साध्‍वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मुंबई सत्र न्‍यायालयातील विशेष राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेच्‍या (‘एन्.आय.ए.’च्‍या) न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली आहे.

घरामध्ये स्वसंरक्षणासाठी भाजी कापण्याचा तरी चाकू ठेवा ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

‘आपल्या मुलींना वाचवा. त्यांच्यावर योग्य संस्कार करा’, असे आवाहनही त्यांनी या वेळी हिंदूंना केले.

भोपाळमधील ‘हलालपूर’चे नाव पालटण्याचा प्रस्ताव संमत

भोपाळ नगरपालिकेच्या बैठकीत येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी उपस्थित राहून शहरातील लालघाटी आणि हलालपूर भागांची नावे पालटण्याची मागणी केली.

गरबा मंडपात मुसलमानांना प्रवेश देऊ नये – खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

नवरात्रोत्सव हा हिंदु धर्मातील सर्वांत मोठा सण आहे. नऊ दिवसांचे नवरात्र हे स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे. यात मुसलमान धर्माच्या लोकांचे काम काय ? गरब्यात  मुसलमानांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना ठार मारण्याची धमकी

नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याचा परिणाम

जर सत्य बोलणे बंडखोरी असेल, तर आम्हीही बंडखोर ! – भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना पाठिंबा दर्शवणारे विधान केले आहे.

(म्हणे) ‘भाजपने साध्वी प्रज्ञा यांना राजमान्यता देऊन उमेदवारी दिली !’ – सचिन सावंत, काँग्रेस

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कुभांड रचल्याचा जबाब या खटल्यातील साक्षीदारांनी न्यायालयात दिला आहे

वर्ष २००९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हिंदु आतंकवादाचे कुभांड रचले ?

आजवर कुणीही हिंदूंना आतंकवादी म्हटले नाही; मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी इत्यादींनी भगवा आतंकवाद अन् हिंदु आतंकवादी असे लेबल लावले. आता ते सर्वजण देश आणि हिंदुविरोधी होते, हे समोर येऊ लागले आहे.