(म्हणे) ‘अडवाणी, मुरली मनोहर जोशी, डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या घरातील मुलींचे पाय कधी तोडणार ?’ – KK Mishra
लव्ह जिहाद’वरून आवाहन करणार्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना काँग्रेसचे नेते के.के. मिश्रा यांचे हास्यास्पद आव्हान
लव्ह जिहाद’वरून आवाहन करणार्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना काँग्रेसचे नेते के.के. मिश्रा यांचे हास्यास्पद आव्हान
हिंदु तरुणी मुसलमान तरुणीच्या प्रेमात पडल्यावर पालकांना विरोध करून निघून जातात आणि मग या तरुणींची पुढे हत्या होण्याच्या घटना घडतात, असेच बर्याचदा समोर आले आहे !
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हिंदु भाविकांना गट सिद्ध करून मंदिरांच्या परिसरात प्रसाद कोण विकत आहे, याची पडताळणी करण्याचा आग्रह केला. तसेच ‘भाविकांनी अशा विक्रेत्यांकडून प्रसाद खरेदी करू नये. त्यांना तो विकण्याची आणि मंदिरात प्रवेश करण्याची अनुमती देऊ नये’, असे आवाहन केले
निर्दोष देशभक्तांना नरकयातना भोगायला लावणार्या प्रत्येकाला कायद्याने शिक्षा ठोठावल्याविना खरा न्याय झाला’, असे म्हणता येणार नाही !
वर्ष २००८ मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणात सर्व ७ ही आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.
आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन अधिकारी अरविंद सावंत यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना १० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २००८ पर्यंत अवैधरित्या पथकाच्या कोठडीत ठेवले.
मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर सनातन धर्मसभा, वसईचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांची भेट घेऊन त्यांचा, तसेच त्यांच्या कायदेशीर लढ्याचे नेतृत्व करणारे अधिवक्ता जयप्रकाश मिश्रा यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उत्तम कुमार म्हणाले, ‘‘आम्ही साध्वी यांचे धैर्य, संयम आणि सातत्यपूर्ण संघर्ष यांना वंदन करतो.
येथे पत्रकारांशी बोलतांना साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, कोण म्हणतो आतंकवादाचा रंग नसतो ? आतंकवादाचा रंग हिरवा आहे. हिरव्या रंगाच्या झेंड्याखाली आतंकवाद पसरवला जातो. या लोकांनी हिरवा रंग घेऊन पहलगाममध्ये जे काही केले, ते सर्वांच्या समोर आहे
हा सगळा काँग्रेसचे मतपेढीच्या राजकारणासाठी आखलेला कट होता. आम्ही न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली.
मालेगाव २००८ बाँबस्फोट प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाने दिलेल्या निकालाविषयी ते बोलत होते.