मालेगाव बाँबस्फोटाचा निकाल ३१ जुलैपर्यंत पुढे ढकलला !
१९ एप्रिल या दिवशी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. ३१ ऑगस्टपर्यंत निकाल घोषित करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. ३२३ पैकी ३२ जणांनी त्यांची साक्ष परत घेतली आहे.
१९ एप्रिल या दिवशी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. ३१ ऑगस्टपर्यंत निकाल घोषित करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. ३२३ पैकी ३२ जणांनी त्यांची साक्ष परत घेतली आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एन्.आय.ए. न्यायालयात सुनावणी !’
‘मॅच फिक्सिंग – द नेशन अॅट स्टॅक’ : बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी प्रविष्ट केली होती याचिका !
मालेगाव स्फोटाच्या प्रकरणात प्रज्ञा सिंह ठाकूर यांना या वर्षी मार्चमध्येही न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. वैद्यकीय कारणास्तव त्या गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयात उपस्थित झालेल्या नाहीत.
मालेगाव बाँबस्फोट प्रकरण
भोपाळमधील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात त्या आरोपी आहेत.
मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित त्याचप्रमाणे भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
मालेगाव बाँबस्फोट प्रकरण, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा नाही !
कर्नल पुरोहित यांच्या जीवनावरील पुस्तकाला विरोध करणारे ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाला पुरस्कार देण्यास विरोध करत नाहीत !
साक्षीदाराने ‘कुठल्याही प्रकारचा मी जबाब दिलेला नाही, तसेच स्वाक्षरीही केलेली नाही. आरोपींना ओळखण्यापासूनही नकार दिला आहे’, असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात २९ साक्षीदारांना फितूर म्हणून घोषित केले आहे.