अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. शांतीनाथ बागेवाडी यांचे पुनर्निर्वाचन !

अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. शांतीनाथ बागेवाडी यांचे पुनर्निर्वाचन !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेशमंत्री या दायित्वासाठी निर्वाचन प्रक्रिया पुणे येथील अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पार पडली.

तारापूर येथील ‘मे. मेडली फार्मास्युटिकल्स औषध’ कारखाना बंद !

तारापूर येथील ‘मे. मेडली फार्मास्युटिकल्स औषध’ कारखाना बंद !

कारखाना व्यवस्थापनाकडून सर्व मृत कामगारांच्या वारसांना २२ लाख ५० सहस्र रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे.

राज्यात १५ जुलै २०२५ अखेर केवळ २७० बालके शाळाबाह्य ! – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

राज्यात १५ जुलै २०२५ अखेर केवळ २७० बालके शाळाबाह्य ! – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

३ सहस्र १७ बालकांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. २७० बालके शेष आहेत, त्याची कारणे वेगवेगळी आहेत, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेमध्ये दिली.

सामान्य ग्राहकांना आधी पैसे भरून मिळणारे मीटर नाहीत ! – देवेंद्र फडणवीस

सामान्य ग्राहकांना आधी पैसे भरून मिळणारे मीटर नाहीत ! – देवेंद्र फडणवीस

सामान्य घरगुती ग्राहकांना आधी पैसे भरून मिळणारे मीटर लावले जाणार नाहीत, या मीटरमुळे वीज देयकात १० टक्के सवलत मिळणार आहे’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ डिसेंबर या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात सांगितले.

गावात स्मशानभूमी असेल, तरच इतर विकासकामांना मान्यता देणार ! – ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

गावात स्मशानभूमी असेल, तरच इतर विकासकामांना मान्यता देणार ! – ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

अनेक सदस्य गावांतील स्मशानभूमी सोडून इतर विकासकामांना निधी मागत असतात. जेव्हा २५-१५ अंतर्गत विकासकामांना निधी मागण्यात येईल, तेव्हा गावात स्मशानभूमी असल्याचा दाखला जोडायला लागेल.

(म्हणे) ‘राज्यात गोरक्षकाच्या नावाखाली बजरंग दलसारख्या संघटनांच्या टोळ्या सिद्ध झाल्या आहेत !’ – काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मुक्ताफळे

(म्हणे) ‘राज्यात गोरक्षकाच्या नावाखाली बजरंग दलसारख्या संघटनांच्या टोळ्या सिद्ध झाल्या आहेत !’ – काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मुक्ताफळे

गोरक्षण करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर टीका करणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांना निवडणुकीत जागा दाखवणे आवश्यक ! 

वडाळा (मुंबई) येथील कांदळवनातील रोहिंग्या आणि बांगलादेशींचे अतिक्रमण या विरोधात ‘कोंम्बिग ऑपरेशन’ करणार !

वडाळा (मुंबई) येथील कांदळवनातील रोहिंग्या आणि बांगलादेशींचे अतिक्रमण या विरोधात ‘कोंम्बिग ऑपरेशन’ करणार !

शांतीनगर, वडाळा (मुंबई) येथील कांदळवनाच्या भूमीवर रोहिंग्या आणि बांगलादेशी यांचे अतिक्रमणाच्या विरोधात वन विभाग अन् पोलीस विभाग यांच्या संयुक्त माध्यमातून १५ आणि १६ डिसेंबर या २ दिवसांमध्ये…..

राज्यातील वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना भोजन आणि इतर सुविधा देण्यात सरकार अल्प पडणार नाही ! – संजय शिरसाट, सामाजिक न्यायमंत्री

राज्यातील वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना भोजन आणि इतर सुविधा देण्यात सरकार अल्प पडणार नाही ! – संजय शिरसाट, सामाजिक न्यायमंत्री

नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांची संख्या एकूण ४४९ आहे. मुलांची वसतिगृहे २३१ आहेत, तर मुलींची वसतिगृहे २१८ आहेत. या मुलांच्या आहारात सुधारणा करण्याचा नेहमी प्रयत्न करत आहोत. राज्यात काही वसतिगृहांत काही वेळा जेवणाची चव, दर्जा यांत त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटी पडताळून संबंधित भोजन पुरवठा करणार्‍या ठेकेदाराला ५५ लाख … Read more

‘एस्.आर्.ए’ इमारतींच्या देखभाल निधीत वाढ, उद्वाहनासाठी सौर ऊर्जेचा वापर ! – राज्य सरकारचा निर्णय

‘एस्.आर्.ए’ इमारतींच्या देखभाल निधीत वाढ, उद्वाहनासाठी सौर ऊर्जेचा वापर ! – राज्य सरकारचा निर्णय

‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यापूर्वी इमारतीवर ‘सोलार पॅनल’ लावणे बंधनकारक !

विधीमंडळात प्रवेशासाठी प्रवेशपत्रिकांची दीड सहस्र रुपयांत विक्री !

विधीमंडळात प्रवेशासाठी प्रवेशपत्रिकांची दीड सहस्र रुपयांत विक्री !

विधीमंडळात प्रवेशासाठी प्रवेशपत्रिकांची विक्री होत असेल, तर महाराष्ट्रातील भ्रष्टाचार कधीतरी थांबेल का ?