बाहेरून मृदू वाटणारे ; पण आतून एखाद्या खडकासारखे कणखर असे लालबहादूर शास्त्री !

उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी लालबहादूर शास्त्री यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेत जायचे.

Mahatma Gandhi : म. गांधी यांनी पहिल्या महायुद्धात भारतियांना ब्रिटनच्या बाजूने लढण्यास सांगितले होते ! 

मोहनदास गांधी यांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा अभ्यास केला, तर त्यांनी ब्रिटीश आणि मुसलमान यांना वेळोवेळी साहाय्य केल्याचे अन् हिंदूंचा आत्मघात केल्याचेच दिसून येईल !

गांधी हत्येनंतर असंख्य ब्राह्मणांची हत्या : साम्यवादी इतिहासकारांनी लपवलेले एक काळे सत्य !

ज्याप्रमाणे ‘काश्मीर फाइल्स’मध्ये काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराविषयी माहिती देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे ‘ब्राह्मण फाइल्स’मध्ये ब्राह्मणांच्या हत्यांविषयी माहिती देण्यात आली आहे. वर्ष १९४८ मध्ये ब्राह्मणांचा नरसंहार केला गेला.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या विरोधात पुण्‍यातील शिवाजीनगर न्‍यायालयात फौजदारी खटला नोंद !

पोलिसांवर राजकीय दबाव असल्‍यामुळे भिडे यांच्‍या विरोधात केलेल्‍या तक्रारींची ते नोंद घेत नाहीत. त्‍यामुळेच पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे अनियंत्रित आणि बेताल वक्‍तव्‍य करतात, असे तक्रारदार तुषार गांधी यांनी म्‍हटले आहे.

एखाद्या डाकूने स्वतःचे नाव पालटून गांधी केले, तर तो संत होईल का ? – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची ‘गांधी’ आडनावावरून काँग्रेसवर टीका !

म. गांधी यांच्यावरील कथित आक्षेपार्ह टिप्पणीवरून अतिन दास या माजी संपादकांना अटक आणि सुटका !

म. गांधी यांच्यावर केलेली टीका न चालणारी काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पदोपदी अपमान करते, हे लक्षात घ्या !

स्‍वातंत्र्यपूर्व भारतात घडलेल्‍या हिंसक आणि तीव्र घटनांचे ते १५ दिवस… !

उद्या १५ ऑगस्‍ट ‘भारताचा स्‍वातंत्र्यदिन’ आहे. त्‍या निमित्ताने… १ ते १५ ऑगस्‍ट १९४७ या १५ दिवसांमध्‍ये स्‍वातंत्र्यपूर्व भारताच्‍या राजकारणात अनेक महत्त्वाच्‍या घडामोडी घडल्‍या. त्‍यांचे भारताच्‍या पुढील भविष्‍यावर अत्‍यंत दूरगामी परिणाम झाले. १ ऑगस्‍ट या दिवशी भारताच्‍या इतिहासात घडलेल्‍या महत्त्वाच्‍या घडामोडींची माहिती येथे देत आहोत. यावरून हे लक्षात येईल की, देशाला स्‍वातंत्र्य मिळतांना देश किती भयावह … Read more

गांधीजींच्‍या अवमान याचिकेतून पू. भिडेगुरुजी यांचे नाव वगळण्‍याचे मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे निर्देश !

‘महापुरुषांविषयी वादग्रस्‍त वक्‍तव्‍ये केल्‍याची अनेक प्रकरणे असतांना केवळ संभाजी भिडे यांच्‍या विरोधात जनहित याचिका का ?’ असा प्रश्‍नही या वेळी मुख्‍य न्‍यायमूर्ती देवेंद्र उपाध्‍याय यांनी उपस्‍थित केला.

मोहनदास करमचंद गांधींना समजून घेतांना….

काही दिवसांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी ‘मोहनदास गांधी यांचे वडील मुसलमान जमीनदार होते’, असे विधान केल्याचे आरोप करण्यात आले. या‍वरून पू. भिडेगुरुजी यांना अटक करण्याची मागणी काँग्रेस अन् अन्य राजकीय पक्ष करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गांधी यांच्या लांगूलचालनाच्या भूमिकेमुळे राष्ट्राच्या होत असलेल्या हानीविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

पू. भिडेगुरुजी यांच्यावरील कारवाईसाठी विधानसभेत विरोधकांचा पुन्हा गदारोळ !

‘राष्ट्रीय नेत्याविषयी कुणीही अवमानकारक वक्तव्य केल्यास कारवाई केली जाईल. वीर सावरकरांवरही काँग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’ मध्ये ‘माफीवीर’ आणि समलैंगिक असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणीही गुन्हा नोंदवण्यात येईल – देवेंद्र फडणवीस