हिंदुत्व लोपल्याचे परिणाम !

हिंदुस्थानच्या फाळणीनंतर मुसलमानांचे पाकिस्तान हे राष्ट्र बनले, तसे येथील हिंदूंचे भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ होणे अपेक्षित होते; परंतु म. गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी तसे होऊ दिले नाही. त्यांनी काही मुसलमानांना ‘इथे राहिला, तरी चालेल’, अशी सवलत दिली.

Italy Gandhi Statue Vandalized : इटलीमध्ये खलिस्तान्यांकडून म. गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड !

इटलीतील म. गांधी यांच्या पुतळ्याच्या करण्यात आलेल्या हानीचे सूत्र भारताने इटलीकडे उपस्थित केले असून पुतळ्याची दुरुस्ती करण्यात आली आहे.

Tushar Gandhi On Hindutva:(म्हणे) ‘कट्टरवादी हिंदुत्वाचा देशाला धोका !’

कट्टर हिंदुत्वनिष्ठांनी देशासाठी कोणता धोका निर्माण केला आहे, याचे एकतरी उदाहरण तुषार गांधी देतील का ? उलट धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मोहनदास गांधी यांनीच देशाला धोका दिला, हाच इतिहास आहे !

देशासाठी हालअपेष्टा भोगलेल्या स्वातंत्र्यविरांची जाणीव करून देणारा चित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ !

चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते हे तीनही महत्त्वाचे उत्तरदायित्व पेलणारे अभिनेते रणदीप हुडा यांनी एक चांगला चित्रपट बनवला, त्यासाठी त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केलेच पाहिजे.

Abhijit Gangopadhyay : ‘गोडसे यांनी गांधीची हत्या करण्याचा निर्णय का घेतला ?’, हे जाणून घेणे आवश्यक !

ओसामा बिन लादेनला ‘लादेनजी’ म्हणणारे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, देहलीतील बाटला हाऊस येथे जिहादी आतंकवादी ठार झाल्यावर रडणार्‍या सोनिया गांधी यांच्याविषयी काँग्रेस का बोलत नाही ?

‘अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले’, हा पोकळ भ्रमवाद उखडून टाकणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट !

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इतक्या वर्षांत काँग्रेसने गांधीच्या अहिंसावादाचे उदात्तीकरण करून क्रांतीकारकांचे हौतात्म्य झाकोळण्याचा प्रयत्न केला. पोकळ अहिंसावाद उघड करून ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?’ हे सत्य भारतियांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

Swatantrya Veer Savarkar Movie : रामराज्य उपवास करून नाही, तर रावण, त्याचे भाऊ आणि त्याचे सैन्य यांचा वध करून मिळाले होते !

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या दुसर्‍या विज्ञापनात  (ट्रेलरमध्ये) सावरकरांचा संवाद !

गांधी हत्येविषयीचा कपूर अहवाल जनतेसाठी सरकारने खुला करावा !

केंद्र सरकारने अजूनही कपूर अहवाल स्वीकारला वा नाकारला नाही. त्यामुळे तो अहवाल जनतेसाठी खुला करावा. यामुळे लोकांना सत्य परिस्थिती लक्षात येईल. हा केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विषय नाही, तर मानवी अधिकारांचा विषय आहे.

नेहरू भारताचे पंतप्रधान कि शत्रू ?

आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाली आहेत; पण हिंदूंच्या दुर्दैवाने आणि भोंगळ स्वभावामुळे या देशावर ७६ वर्षांपैकी जवळपास ५४ वर्षे हिंदुद्वेष्ट्या शासनकर्त्यांनीच राज्य केले.

Siddaramaiah : म. गांधी यांच्यासारख्या श्रेष्ठ हिंदूची हत्या करणारे हिंदु धर्माविषयी बोलतात ! – सिद्धरामय्या

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची संघ आणि भाजप यांच्यावर टीका !