म. गांधींचे सत्य आणि अहिंसा यांचे तत्त्वज्ञान भोंगळ !
म. गांधीजींचे ग्रामसुधारणादी विचार चांगले असले, तरी त्यांचे तत्त्वज्ञान म्हणून जे काही होते, ते भोंगळ होते. त्यांची सत्यनिष्ठा हिंदुस्थानचे तुकडे उडाल्याने असत्य ठरली.
म. गांधीजींचे ग्रामसुधारणादी विचार चांगले असले, तरी त्यांचे तत्त्वज्ञान म्हणून जे काही होते, ते भोंगळ होते. त्यांची सत्यनिष्ठा हिंदुस्थानचे तुकडे उडाल्याने असत्य ठरली.
या चित्रपटात दर्शवलेल्या भारतीय इतिहासातील चुका आणि त्याचे हिंदूंच्या जीवनावर झालेले परिणाम आपल्याला अंतर्मुख करणारे आहेत. त्यामुळे हा चित्रपट सर्वत्रचे इतिहासप्रेमी, इतिहासाचे अभ्यासक, राष्ट्रप्रेमी आणि धर्मनिष्ठ यांनी आवर्जून पाहिला पाहिजे.
७५ वर्षांनंतर भारताला विशेषतः काँग्रेसच्या खासदाराला ‘मोहनदास गांधी यांची विचारसरणी किती तकलादू होती ?’, हे लक्षात आले. याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल !
हे गांधी (राहुल गांधी) सुटीसाठी थायलंडला जातात. ते गांधी गायीची पूजा करायचे. हे गांधी गोमांस भक्षण करतात.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित विक्रम सावरकर हे सध्या करत असलेल्या विविधांगी कार्याविषयीची माहिती येथे देत आहोत.
एक यशस्वी अभिनेते असूनही प्रखर राष्ट्रवाद आणि हिंदुत्व यांच्याशी तडजोड न करणार्या विरळा व्यक्तीमत्त्वांपैकी हे एक व्यक्तीमत्त्व !
विशेष म्हणजे ज्या आस्थापनाकडून या बिअरची निर्मिती करण्यात आली, तिने यापूर्वी मदर तेरेसा, नेल्सन मंडेला आणि मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या नावे बिअर बनवलेल्या आहेत.
सिंधु नदीचे देशात आगमन आणि अखंड हिंदुस्थान या दोन्ही गोष्टी साध्य होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र हवे !
महात्मा गांधी पाकिस्तानचे निर्माते होते. ते पाकिस्तानचे पिता होते, आजोबा होते… सर्व काही तेच होते, असे विधान गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी मुलाखतीच्या वेळी केले आहे.
यातून गांधी यांच्या विचारांची जादू आता उतरली आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !