देशात हिंदूंचे अस्तित्व टिकून रहाण्यासाठी घुसखोरांना हाकलवून लावणे हाच अंतिम पर्याय !

आज केवळ हिंदु कार्यकर्त्यांच्याच धर्मांधांकडून दिवसाढवळ्या हत्या होतात. उद्या सर्वसामान्य हिंदूंच्याही हत्या होतील. कोणताही मुसलमानेतर जीवित आणि वित्त सुरक्षित रहाणार नाही.

हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी भारताची केली धर्मशाळा !

कोणताही इस्लामी देश अन्य इस्लामी देशांतील मुसलमानांना आश्रय देत नसतांना भारताने मात्र आशांना आश्रय देऊन त्याची अतोनात आणि कधीही भरून न निघणारी हानी करून घेतली आहे !

मुसलमानांची संख्या वाढल्यावर देशांचा होणारा सर्वनाश !

वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ते हिंदुद्वेष्टे राज्यकर्ते सत्तेवर बसले. त्यांनी हिंदू आणि त्यांचा धर्म नष्ट करण्यासाठी तलवारीचा वापर न करता संविधान, कायदे, विधेयक यांचा वापर करून हिंदू आणि त्यांचा धर्म ..

आता जगभर इस्लामी विस्थापित अनाश्रित !

सध्या ‘हमास’ ही आतंकवादी संघटना आणि इस्रायल यांच्यात जे घनघोर युद्ध चालू आहे, त्यामुळे जवळपास १० लाख मुसलमान निर्वासित झाले

हिंदुद्वेष्ट्या नेहरू-गांधी कुटुंबियांनी भारतभूमीचे केलेले विभाजन आणि दान !

हिंदुद्वेष्ट्या शासनकर्त्यांमुळे भारताचा जो जो भूभाग गमावला आहे, तो भाग आताच्या केंद्र सरकारने परत मिळवावा ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

नेहरू भारताचे पंतप्रधान कि शत्रू ?

आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाली आहेत; पण हिंदूंच्या दुर्दैवाने आणि भोंगळ स्वभावामुळे या देशावर ७६ वर्षांपैकी जवळपास ५४ वर्षे हिंदुद्वेष्ट्या शासनकर्त्यांनीच राज्य केले.

हिंदुद्वेष्ट्यांना आता हिंदूंनीच बहिष्कृत करून त्यांना राजकारणातून कायमचे हद्दपार केले पाहिजे !

‘गीता प्रेस’ला पुरस्कार दिल्यावर पोटशूळ उठणारे कट्टर हिंदुद्वेष्ट्या तिस्ता सेटलवाडला पुरस्कार देतांना कोणता निधर्मीपणा जपतात ?

हिंदुद्वेष्ट्यांना आता हिंदूंनीच बहिष्कृत करून त्यांना राजकारणातून कायमचे हद्दपार केले पाहिजे !

औरंगजेबासारख्या क्रूर आणि धर्मांध शासकाला सहिष्णुतेचे अन् धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र बहाल करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड जुलै २०२३ मध्ये फ्रान्समध्ये भयंकर दंगल घडवून …..

हिंदुत्वद्रोही नेत्यांना वठणीवर आणण्यासाठी हिंदु समाज जागृत आणि संघटित कधी होणार ?

संस्कृत विद्यापिठाला विरोध करणारे जन्महिंदू ती भाषा शिकल्याने एक तरी हिंदु विद्यार्थी अथवा व्यक्ती धर्मांध झाल्याचे उदाहरण दाखवतील का ?

शत्रूपेक्षा अधिक धोकादायक जन्महिंदू !

‘भारताला मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याकडून जेवढा धोका आहे, त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक धोका हिंदु धर्माचा यत्किंचितही अभ्यास नसणार्‍या अन् क्षुद्र स्वार्थासाठी हिंदु धर्मावर टीका करणार्‍या …