मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याची अनावरणानंतर काही घंट्यांतच तोडफोड

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याची अनावरणानंतर काही घंट्यांतच तोडफोड

रॉविल येथील ‘ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटर’मध्ये मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर काही घंट्यांनतर या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. हा पुतळा भारत सरकारकडून भेट देण्यात आला होता.

इंग्रजी चांगले येणे, या निकषावर देशाचा पहिला पंतप्रधान निवडणारे गांधी !

इंग्रजी चांगले येणे, या निकषावर देशाचा पहिला पंतप्रधान निवडणारे गांधी !

भारतियांनी इंग्रजी संस्कृतीचा अभिमान बाळगणार्‍या नेहरूंना पंतप्रधान केले. नेहरूंना तरी गांधींनी पंतप्रधान का केले ? कारण ‘पंडित इंग्रजी चांगले बोलतो, तसे वल्लभला येत नाही’ म्हणून !

काँग्रेस आणि हिंदू यांनी हिंदूंचा मोठा पक्ष निर्माण केला असता, तर भारताची फाळणी टळली असती ! – उदय माहुरकर, भारताचे माहिती आयुक्त

काँग्रेस आणि हिंदू यांनी हिंदूंचा मोठा पक्ष निर्माण केला असता, तर भारताची फाळणी टळली असती ! – उदय माहुरकर, भारताचे माहिती आयुक्त

भारत आणि काँग्रेसी यांना सावरकरांनी प्रत्येक वेळी सांगितले की, मुसलमानांचे तुष्टीकरण म्हणजे देशाच्या अखंडत्वाला धोका आहे. भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल.

हिंदु विधवा महिला म्हणजे संयमाची उच्चतम कोटी !

हिंदु विधवा महिला म्हणजे संयमाची उच्चतम कोटी !

‘सृष्टीमध्ये हिंदु विधवांची निर्मिती करून विधात्याने कमाल केली आहे. पत्नी वारल्यावर पुरुष स्वतःच्या दुःखाचे रडगाणे गातात, तेव्हा मला हसू येते आणि माझ्या डोळ्यांसमोर विधवा भगिनींची प्रतिमा उभी रहाते.

सावरकरांनी म. गांधी यांच्या सांगण्यावरून दयेची याचिका प्रविष्ट केली होती ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

सावरकरांनी म. गांधी यांच्या सांगण्यावरून दयेची याचिका प्रविष्ट केली होती ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

अंदमान येथील कारागृहात असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म. गांधी यांच्या सांगण्यावरूनच ब्रिटीश सरकारकडे दयेची याचिका प्रविष्ट केली होती, असे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केले.

(म्हणे) ‘गोडसे केवळ ‘सुपारी किलर’ असून तो सावरकरांच्या डोक्याने चालायचा !’ – अतुल लोंढे, प्रवक्ते, काँग्रेस

(म्हणे) ‘गोडसे केवळ ‘सुपारी किलर’ असून तो सावरकरांच्या डोक्याने चालायचा !’ – अतुल लोंढे, प्रवक्ते, काँग्रेस

गोडसे यांचा एकेरी उल्लेख करून, त्यांच्याविषयी अपशब्द बोलून आणि गांधी यांनी केलेल्या चुकांचे उदात्तीकरण करून इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍यांना काय म्हणावे ? – संपादक

‘नथुराम गोडसे झिंदाबाद’ म्हणणार्‍यांची जाहीरपणे लाज काढली पाहिजे ! – खासदार वरुण गांधी, भाजप

‘नथुराम गोडसे झिंदाबाद’ म्हणणार्‍यांची जाहीरपणे लाज काढली पाहिजे ! – खासदार वरुण गांधी, भाजप

‘देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कुणी काहीही बोलू शकतो’, असे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी हे हिंदूंच्या देवतांचा अथवा श्रद्धास्थानांचा कुणी अवमान केला, तर लगेच म्हणतात, तर मग नथुराम गोडसे यांच्याविषयी कुणी काही बोलत असेल, तर त्या वेळी त्यांची भूमिका उलट का असते ?

लक्षद्वीपमध्ये धर्मांधांच्या विरोधामुळे ११ वर्षे रखडलेले मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते अनावरण !

लक्षद्वीपमध्ये धर्मांधांच्या विरोधामुळे ११ वर्षे रखडलेले मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते अनावरण !

मोहनदास गांधींनी आयुष्यभर मुसलमानांचे लांगूलचालन केले; मात्र तरीही मुसलमानांना त्यांचा पुतळा उभारावासा वाटत नाही, हे लक्षात घ्या ! मतपेटीसाठी मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या राजकारण्यांना ही सणसणीत चपराक होय !

‘नथुराम गोडसे झिंदाबाद’ म्हणणार्‍यांची जाहीरपणे लाज काढली पाहिजे ! – भाजपचे खासदार वरुण गांधी

‘नथुराम गोडसे झिंदाबाद’ म्हणणार्‍यांची जाहीरपणे लाज काढली पाहिजे ! – भाजपचे खासदार वरुण गांधी

‘देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कुणी काहीही म्हणू शकतो’, असे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी हे हिंदूंच्या देवतांचा अथवा श्रद्धास्थानांचा कुणी अवमान केला, तर लगेच म्हणतात, तर मग नथुराम गोडसे यांच्याविषयी कुणी काही बोलत असेल, तर कुणाला वाईट वाटण्याची आवश्यकता नाही !

(म्हणे) ‘गेल्या २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते !’ – राहुल गांधी यांचा जावईशोध

(म्हणे) ‘गेल्या २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते !’ – राहुल गांधी यांचा जावईशोध

असे आहे, तर म. गांधी यांना आदर्श मानणार्‍या काँग्रेसने गेली ७४ वर्षे हिंदूंचा द्वेष का केला ?