भजनात ‘ईश्‍वर अल्ला तेरो नाम’ शब्द घालून म. गांधी यांनी भोळ्या जनतेची फसवणूक केली !

गांधी यांनी हिंदूंची फसवणूक करून त्यांचा आत्मघात केला आणि देशाची फाळणी केली. याचे परिणाम आजही हिंदु आणि देश भोगत आहे, हीच वस्तूस्थिती आहे !

मोहनदास गांधी यांच्या हत्येमागे कोण आहे ? – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

मोहनदास गांधींना मरू देण्यामागे कुणाचे अदृश्य हात होते ? कुठल्या राजसत्तेला गांधींना मरू द्यायचे होते ? गांधी यांच्या शरिरात आढळलेल्या आणि नथुराम गोडसे यांनी झाडलेल्या गोळ्या वेगळ्या होत्या. गांधींवर वेगळ्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

म. गांधींविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

म. गांधी यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या विरोधात कोणताही दखलपात्र गुन्हा लागू होत नसला, तरी न्यायालयात केलेली खासगी तक्रार नोंद करून घेणे योग्य आहे, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलोक पांडे यांनी दिला आहे.

बाहेरून मृदू वाटणारे ; पण आतून एखाद्या खडकासारखे कणखर असे लालबहादूर शास्त्री !

उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी लालबहादूर शास्त्री यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेत जायचे.

Mahatma Gandhi : म. गांधी यांनी पहिल्या महायुद्धात भारतियांना ब्रिटनच्या बाजूने लढण्यास सांगितले होते ! 

मोहनदास गांधी यांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा अभ्यास केला, तर त्यांनी ब्रिटीश आणि मुसलमान यांना वेळोवेळी साहाय्य केल्याचे अन् हिंदूंचा आत्मघात केल्याचेच दिसून येईल !

गांधी हत्येनंतर असंख्य ब्राह्मणांची हत्या : साम्यवादी इतिहासकारांनी लपवलेले एक काळे सत्य !

ज्याप्रमाणे ‘काश्मीर फाइल्स’मध्ये काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराविषयी माहिती देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे ‘ब्राह्मण फाइल्स’मध्ये ब्राह्मणांच्या हत्यांविषयी माहिती देण्यात आली आहे. वर्ष १९४८ मध्ये ब्राह्मणांचा नरसंहार केला गेला.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या विरोधात पुण्‍यातील शिवाजीनगर न्‍यायालयात फौजदारी खटला नोंद !

पोलिसांवर राजकीय दबाव असल्‍यामुळे भिडे यांच्‍या विरोधात केलेल्‍या तक्रारींची ते नोंद घेत नाहीत. त्‍यामुळेच पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे अनियंत्रित आणि बेताल वक्‍तव्‍य करतात, असे तक्रारदार तुषार गांधी यांनी म्‍हटले आहे.

एखाद्या डाकूने स्वतःचे नाव पालटून गांधी केले, तर तो संत होईल का ? – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची ‘गांधी’ आडनावावरून काँग्रेसवर टीका !

म. गांधी यांच्यावरील कथित आक्षेपार्ह टिप्पणीवरून अतिन दास या माजी संपादकांना अटक आणि सुटका !

म. गांधी यांच्यावर केलेली टीका न चालणारी काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पदोपदी अपमान करते, हे लक्षात घ्या !

स्‍वातंत्र्यपूर्व भारतात घडलेल्‍या हिंसक आणि तीव्र घटनांचे ते १५ दिवस… !

उद्या १५ ऑगस्‍ट ‘भारताचा स्‍वातंत्र्यदिन’ आहे. त्‍या निमित्ताने… १ ते १५ ऑगस्‍ट १९४७ या १५ दिवसांमध्‍ये स्‍वातंत्र्यपूर्व भारताच्‍या राजकारणात अनेक महत्त्वाच्‍या घडामोडी घडल्‍या. त्‍यांचे भारताच्‍या पुढील भविष्‍यावर अत्‍यंत दूरगामी परिणाम झाले. १ ऑगस्‍ट या दिवशी भारताच्‍या इतिहासात घडलेल्‍या महत्त्वाच्‍या घडामोडींची माहिती येथे देत आहोत. यावरून हे लक्षात येईल की, देशाला स्‍वातंत्र्य मिळतांना देश किती भयावह … Read more