सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पुणे येथे २१ एप्रिल या दिवशी भव्य दिंडीचे आयोजन !

सनातन धर्माचा गौरव व्हावा, सनातन धर्माची सेवा आणि कार्य सर्वांपर्यंत पोचावे यांसाठी पुणे शहरात २१ एप्रिल या दिवशी ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट : एक अविस्मरणीय अनुभव !

क्रांतीकारकांच्या कार्यपद्धतीविषयीही चित्रपटात पुष्कळ गोष्टी मांडल्या आहेत, ज्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात कधी आल्याच नाहीत. अनेक गोष्टी चित्रपट थेटपणे मांडतो. मग त्या कुणाला पटोत वा न पटोत, हा चित्रपटाचा गुणही आहे आणि दोषही ! 

सनातन सांगत असलेल्या साधनेची फलनिष्पत्ती !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार सहस्रो जिज्ञासू प्रतिदिन साधना करत आहेत. ‘सनातन सांगत असलेल्या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गामुळे गेल्या २५ वर्षांत १२७ साधक संतपदाला पोचले आहेत आणि सहस्रो साधक त्या दिशेने वाटचाल करत आहेत.

सनातन संस्थेच्या व्यापक अध्यात्मप्रसाराच्या (धर्मप्रसाराच्या) कार्यात योगदान देऊन धर्मसेवा करा !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करा आणि कुटुंबाला आनंदी बनवा !

दिव्य, अलौकिक आणि एकमेवाद्वितीय सनातन संस्था !

आनंद कसा मिळवायचा ? हे केवळ अध्यात्मशास्त्रच शिकवू शकते. हेच सनातन संस्थेने समाजावर बिंबवले.

सनातनच्या ग्रंथमुद्रणाची १ कोटी संख्येकडे वाटचाल !

फेब्रुवारी २०२४ पर्यंत सनातनचे ३६५ ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. १३ भाषांत ९५ लाख ९६ सहस्र प्रती आतापर्यंत प्रकाशित झाल्या आहेत. लवकरच १ कोटी प्रतींचे मुद्रण पूर्ण होईल !

सनातनचे ग्रंथ वाचल्यामुळे जिज्ञासू व्यसनमुक्त होणे

सनातनचे स्वभावदोष-निर्मूलनाविषयीचे काही ग्रंथ विकत घेतले. ‘ते ग्रंथ वाचतांना त्यांतील विचारांचा माझे शरीर आणि मन यांवर परिणाम होतो’, असे माझ्या लक्षात आले.

धर्मप्रसारासाठी ज्ञानबळ आणि चैतन्यबळ पुरवणारी सनातनची ग्रंथसंपदा !

वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेल्या सनातन संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने ‘सनातनच्या ग्रंथांमुळे सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य कसे झपाट्याने वाढत आहे ?’, यावर थोडक्यात प्रकाश टाकणारा हा लेख !  

सूक्ष्मातील जाणू शकणे, हे सनातन संस्थेच्या साधकांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य !

वाईट शक्तींनी दुर्गंध निर्माण केल्यास ईश्वर सुगंधाची अनुभूती देऊन साधकांचे रक्षण करतो. साधक साधना करत असल्याने ईश्वर साधकांना साहाय्य करतो.

‘सनातन संस्थेने सांगितलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवल्याने अनेक साधकांची आध्यात्मिक उन्नती होणे’, ही आध्यात्मिक इतिहासातील अद्वितीय घटना !

पूर्वी मला पुष्कळ राग येत असे. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे मला शांत रहाणे जमू लागले आहे.