SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे पुन्हा संवर्धन करण्यापूर्वी त्याचे दायित्व निश्‍चित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

आता जे संवर्धन होणार आहे, त्या संवर्धानामुळे मूर्तीची हानी झाली, तर त्याचे नेमके दायित्व निश्‍चित करणे आवश्यक आहे. हे दायित्व निश्‍चित होत नाही, तोपर्यंत संवर्धनास स्थगिती देण्यात यावी – महाराष्ट्र मंदिर महासंघ

केंद्रीय पुरातत्व विभागाकडून पुन्हा एकदा श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे अशास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्याचे निश्‍चित !

केंद्रीय पुरातत्व विभाग १४ आणि १५ एप्रिल या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन करणार आहे. या कालावधीत भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेता येणार नाही.

पुणे येथे ३० वर्षांपूर्वी दुरुस्ती अर्ज देऊनही ८५ वर्षीय वॉल्टर सलढाणा यांना मतदान ओळखपत्र मिळाले नाही !

यासाठी उत्तरदायी कोण आहेत ? हे निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे महत्त्वाचे आहे.

मोशी (पिंपरी) येथील जलवाहिनीला गळती; सहस्रो लिटर पाणी वाया !

जलवाहिनीला गळती कशी लागते ? महापालिका प्रशासन वेळोवेळी तिची पडताळणी करत नाही का ?

SC Slams Private Hospitals : अनुदानित खासगी रुग्णालयांकडून गरिबांसाठी खाटा राखीव ठेवण्याच्या आश्‍वासनाला हरताळ !

न्यायालयाने अशा रुग्णालयांना केवळ फटकारून सोडू नये, तर त्यांच्याकडून आश्‍वासनांची आणि नियमांची पूर्ती व्हावी, यासाठी कठोर धोरण राबवण्याचा आदेश द्यावा, असेच सामान्य जनतेला वाटते !

संपादकीय : नक्षलवादाचा नायनाट आवश्यक !

भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने आदिवासींच्या हिताकडे विशेष लक्ष दिले नाही. सरकारने आदिवासीबहुल भागांतील लोकांमध्ये विश्वास निर्माण केल्यास नक्षलवाद संपुष्टात आणणे शक्य !

श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये सहस्रो भाविकांची गर्दी !

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने १० एप्रिल या दिवशी भाविकांनी ‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय’, चा जयघोष करत सहस्रो भाविकांनी दर्शन घेतले.

शिक्षक स्थानांतर प्रकरणात आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली !

शिक्षकांचे केवळ स्थानांतर करून काय उपयोग ? दुसर्‍या शाळेत गेल्यावर ते त्याच चुका करत रहाणार ! स्थानांतरासमवेत त्यांना अन्य शिक्षा केली, तर त्यांना चुकीची जाणीव होईल.

Haryana School Bus Accident : हरियाणात खासगी शाळेची बस उलटल्याने ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर १५ मुले घायाळ  

ओव्हरटेक करणे हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. ईदनिमित्त सर्व शासकीय कार्यालये आणि शाळांना सुटी असतांनाही खासगी शाळेने सुटी दिली नव्हती.

लोकसभा मतदानदिनी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद रहाणार ?

पुणे लोकसभा मतदारसंघात १३ मे या दिवशी मतदान होणार आहे. त्याकरता पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांना १२ आणि १३ मे या दोन्ही दिवशी निवडणुकीचे काम देण्यात येणार आहे.