असदुद्दीन ओवैसी यांच्यावर गोळीबार करणार्‍यांना सशर्त जामीन !

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी एम्.आय.एम्. पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असद्दुदीन ओवैसी यांच्यावर गोळीबार करणार्‍या दोघांना सशर्त जामीन देण्यात आला आहे.

नवीन संसद भवनाच्या छातावर बसवण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून अनावरण

राष्ट्रीय प्रतीक असणार्‍या या अशोक स्तंभाचे वजन ९ सहस्र ५०० किलो इतके आहे. साडेसहा मीटर उंच असणारा हा स्तंभ कास्य धातुपासून बनवण्यात आला आहे. हा स्तंभ बसवण्यासाठी ६ सहस्र ५०० किलो वजनाचा स्टीलचा चबुतरा बनवण्यात आला आहे.

(म्हणे) ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ होऊ देणार नाही !’ – खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ कधीच होऊ देणार नाही. या विरोधात रस्त्यावर आणि न्यायालयातही लढाई लढणार आहोत. लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी समिती स्थापन करण्यात येईल.

झारखंड येथे खासदार ओवैसी यांचे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणेत स्वागत !

यावरून धर्मांधांना पोलीस, प्रशासन, सरकार, कायदा आदी कशाचाच धाक राहिलेला नाही, हे स्पष्ट होते. असे होणे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एम्.आय.एम्.कडून महाविकास आघाडीकडे सहकार्याचा प्रस्ताव !

राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना या दोघांना अपक्ष आमदारांच्या साहाय्याची आवश्यकता आहे.

भोंग्यांच्या विरोधातील आंदोलन चालूच राहील ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आग्र्याहून निघाला त्याच्या कबरीवर जाऊन एम्.आय.एम्.ची औलाद माथा टेकते ! त्याचे आम्हाला काहीच वाटत नाही ? आम्ही सतत बेसावध राहिलो. त्यामुळे आमचा देश पारतंत्र्यात गेला. हिदूंनो, बेसावध राहू नका !

अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर कारवाई करण्याची मराठा महासंघ आणि शिवप्रेमी यांची मागणी

मराठा महासंघ १९ मेनंतर ओवैसी यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार नोंद करणार आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हा संयोजक तथा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अधिवक्ता सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हिंदूंनो, जिवंत रहाण्यासाठी लढायला आणि आत्मरक्षण करायला शिका ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा

भारत हे ‘सेक्युलर’ (निधर्मी) राष्ट्र असल्यामुळेच भाग्यनगर (हैद्राबाद) येथील नागराजू या हिंदु युवकाची दिवसाढवळ्या हत्या झाली. जोपर्यंत भारत अखंड ‘हिंदु राष्ट्र’ होत नाही, तोपर्यंत हिंदू अशाच प्रकारे मारले जातील. नागराजूची हत्या करणारे धर्मांध असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

धर्मनिरपेक्षतेला झटका !

मुसलमान जर या देशाशी निष्ठा बाळगत असतील, तर त्यांच्या धर्माला हिंदूंनी कधीही आक्षेप घेतलेला नाही; परंतु जर ते हिंदूंवर आघात करत असतील, तर देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणाचा वारसा महाराणा प्रताप, छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज अन् देशासाठी प्राणार्पण करणारे क्रांतीकारक अन् राष्ट्रपुरुष यांच्याकडून हिंदूंना मिळाला आहे, हे लक्षात घ्यावे !

मशिदींवर अत्याधुनिक कॅमेरे लावल्यास हिंसा कोण करतात, हे स्पष्ट होईल !

धार्मिक हिंसा जे करतात त्यांनाच उत्तरदायी ठरवले जाते आणि ते जर मुसलमान असतील, तर त्यांनाच उत्तरदायी ठरवले जाणार, यात चूक ते काय ?