
छत्रपती संभाजीनगर – किराडपुरा भागात धर्मांधांच्या २ गटांत झालेल्या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. २९ मार्च या दिवशी घडलेल्या या घटनेनंतर आता आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, श्रीरामनवमीच्या सणाच्या आदल्या रात्री शहरातील किराडपुरा भागात दुर्दैवी घटना घडली. ज्यामध्ये पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. या घटनेने पोलिसांच्या भूमिकेवर किंवा हिंसाचाराच्या ठिकाणी त्यांच्या अनुपस्थितीविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या संपूर्ण घटनेची निवृत्त न्यायाधिशांच्या वतीने उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावे, अशी मागणी करणारे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले आहे.
संपादकीय भूमिकाआता तरी पोलिसांना धर्मांधांचे खरे स्वरूप लक्षात येऊन ते त्यांच्यावर कारवाई करतील का ? |
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे