Karachi Beggars : ईदच्या निमित्ताने भीक मागण्याचा व्यवसाय करणार्‍या ४ लाख लोकांचा कराचीत महापूर !

रमझान महिन्यात अल्लाची अधिकाधिक उपासना करण्याचा संदेश देणार्‍या इस्लामी पाकिस्तानात असे चित्र कसे ? यातून इस्लाम भारतात नाही, तर पाकिस्तानात ‘खतरे में है’, असे म्हणण्याची नामुष्की पाकवर आली आहे !

कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतर कायम रहाणार !

देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याची उपलब्धता आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातबंदीचा हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील, असे केंद्राने नवीन परिपत्रकात म्हटले आहे.

पाकिस्तानचा ‘गरीब २०’मध्ये नक्कीच समावेश होईल !

पाकिस्तानात महागाई २० टक्क्यांवर पोचली आहे. लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. परकीय गंगाजळी १० अब्ज डॉलरही नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ‘बेल आऊट पॅकेज’ दिले नाही, तर अर्थव्यवस्था कोलमडेल, अशी दुःस्थिती !

पाकिस्तानमध्ये सत्ता कुणाची ?

भारताचा शेजारी देश असणार्‍या पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया अडथळ्यांचे टप्पे पार करत नुकतीच पार पडली आणि या निवडणुकांचे निकालही घोषित झाले; परंतु हे निकाल अनेक अंदाजांना छेद देणारे अन् अनेक अपेक्षांचा भंग करणारे ठरले. 

तुरीचे भाव १० सहस्र रुपयांवर गेले !

यंदा तुरीचे उत्पादन अल्प झाले असून सर्वच बाजारात तुरीला चांगली मागणी आहे.राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर १० सहस्र ४०० रुपये प्रतिक्विंटल इतके झाले आहेत.आगामी दिवसांत हे भाव सहजपणे ११ ते १२ सहस्रांपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज आहे.

Per Capita Loan : प्रत्येक भारतियावर आहे १ लाख ४० सहस्त्र रुपयांचे कर्ज !

देशाचे एकूण कर्ज २०५ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. यामुळे भारताची लोकसंख्या १४२ कोटी मानली, तर दरडोई कर्ज हे १ लाख ४० सहस्र रुपये झाले आहे.

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ !

केंद्रशासनाने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ केली आहे. आता हा भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के इतका झाला आहे.

पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेल यांची किंमत ३२९ रुपयांहून अधिक !

या व्यतिरिक्त घरगुती सिलिंडरची किंमतही २४६ रुपयांनी वाढल्याने सिलिंडरची किंमत ३ सहस्र ७९ रुपये झाली आहे. 

पाकमधील राजकीय गोंधळ !

पाकिस्‍तानात अजूनही खानदान आणि कबिले यांच्‍यावर राजकारणाचे स्‍वरूप ठरत असते. अशा देशातील जनतेचे अन्‍नाविना हाल झाले, तरी त्‍याचे तेथील राजकीय लोकप्रतिनिधींना देणे-घेणे नसते. इम्रान खान यांना शिक्षा केल्‍यावर पाकिस्‍तानात नवा अध्‍याय चालू होईल; पण तो सुडाचा, द्वेषाचा आणि अहितकारी असेल.