Pakistan President On Kashmir : (म्हणे) ‘भारताने काश्मीरवर बेकायदेशीररित्या नियंत्रण ठेवले आहे !’ – पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी

पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये गेल्या ७६ वर्षांपासून बलुची लोकांवर सैन्याद्वारे जे अत्याचार करत आहेत, हे जग पहात आहे. त्याकडे त्याने पहावे !

काश्मीरवर भारताचे बेकायदेशीर नियंत्रण ! – पाकचे परराष्ट्रमंत्री जलील अब्बास जिलानी (Pakistan On J & K)

जिहादी आतंकवादाचा जनक असलेल्या पाकला काश्मिरातील आतंकवाद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी चालू असलेले भारताचे प्रयत्न अत्याचारच वाटणार !

‘कलम ३७०’ची सोय तात्पुरती असूनही काँग्रेसने इतकी वर्षे ती का रहित केली नाही ?

काश्मीर संस्थानाचा विषय नेहरूंनी मुद्दामहून त्यांच्या हाती घेतला आणि त्या नंतर त्याचा कसा सत्यानाश केला, हे सगळ्या देशाने आणि जगाने गेली ७५ वर्षे अनुभवले !

जम्मू-काश्मीरच्या आर्थिक प्रगतीत भारतीय सैन्याचे योगदान !

१. भारतीय सैन्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये वैयक्तिक स्तरावर ७ सहस्र ५०० कोटी हून अधिक रुपयांचा व्यय ‘जम्मू-काश्मीरच्या आर्थिक प्रगतीमध्ये भारतीय सैन्याचे प्रचंड मोठे योगदान आहे. भारतीय सैन्याचा ‘नॉर्दर्न कमांड’ हा जम्मू काश्मीरमध्ये आहे. अनुमाने ४ लाखांहून अधिक सैन्य, म्हणजेच अनुमाने ३० टक्के भारतीय सैन्य हे जम्मू-काश्मीर आणि लडाख येथे तैनात आहे. भारताची सर्व युद्धे याच भागात झाली आहेत, … Read more

अमेरिकेच्या पाकिस्तानातील राजदूतांची पाकव्याप्त काश्मीरला भेट !

अमेरिका भारताचा कधीही मित्र असू शकत नाही. अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या देशाला जवळ करते आणि स्वतःचा हेतू साध्य झाल्यावर त्याला झिडकारते.

तुर्कीयेने संयुक्‍त राष्‍ट्रांमध्‍ये पुन्‍हा उपस्‍थित केले काश्‍मीरचे सूत्र !

तुर्कीयेचे राष्‍ट्रपती रेसेप तय्‍यिप एर्दोगान यांनी संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या महासभेमध्‍ये पुन्‍हा एकदा काश्‍मीरचे सूत्र उपस्‍थित केले. ते म्‍हणाले, ‘भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यातील चर्चा आणि सहकार्य यांद्वारे काश्‍मीरमध्‍ये स्‍थायी आणि न्‍यायपूर्ण शांतता निर्माण होऊ शकते.

(म्हणे) ‘आम्ही काश्मीरचे सूत्र जगाच्या प्रत्येक मंचावर उपस्थित करत रहाणारच !’-पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर अल हक काकड

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे जगालाही ठाऊक असल्याने पाकच्या या सूत्रावर २-३ देश वगळता कुणीही भीक घालत नाही !

काश्‍मीरमधून हिदु धर्म नष्‍ट होत असल्‍याची दर्शवणारी दुःस्‍थिती !

आज काश्‍मिरी हिंदु बलीदानदिन आहे. त्‍या निमित्ताने…

आम्हाला युद्ध नको आहे ! – पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनावरुल हक काकर

असे म्हणणार्‍या पाकनेच काश्मीरवरून भारताशी ४ युद्धे केली आहेत. त्यामुळे पाकवर कोण विश्‍वास ठेवणार ? पाकने युद्ध केले, तर आता त्याचा संपूर्ण विनाश अटळ आहे, हेही त्याला ठाऊक आहे !

पाकने काश्मीर सूत्र उपस्थित करण्याऐवजी त्याला भेडसावणार्‍या प्रश्‍नांवर लक्ष केंद्रित करावे !

भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला सुनावले !