पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनावरुल हक काकर यांचे काश्मीरवरून विधान !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला काश्मीरचा प्रश्न शांततेने सोडवायचा आहे; मात्र जर शांतता प्रस्थापित झाली नाही, तर ती भारत, पाकिस्तान आणि जगासाठी चिंतेची गोष्ट असेल, असे विधान पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनावरुल हक काकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. ‘काश्मीर प्रश्नावर तोडगा काढल्याखोरीज भारतासमवेत व्यापार करणे शक्य नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानने भारताशी व्यापार करणे बंद केले आहे.
संपादकीय भूमिका
|
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
Nepal Chinese Cameras : नेपाळने भारताच्या सीमेवर बसवले चिनी कॅमेरे !
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या