Pakistan Biggest Terrorism Exporter : पाकिस्तान आतंकवादाचा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार !

संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचे सूत्र उपस्थित करणार्‍या पाकला भारताने फटकारले !

काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी एकतर्फी कारवाई करू नये ! – चीन आणि पाकिस्तान यांचे संयुक्त निवेदन !

चीनला तैवान हा त्याचा भाग वाटतो; म्हणून भारतानेने तैवानविषयी बोलण्यालाही विरोध करणारा चीन काश्मीरप्रश्‍नात मात्र नाक खुपसतो, हे लक्षात घ्या ! मोदी सरकार आता तरी चीनशी ‘जशास तसे’ धोरणानुसार वागणार का ?

UN Security Council : पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा झाला तात्पुरता सदस्य !

पाकिस्तानने काश्मीरचा राग आळवण्यापेक्षा पाकिस्तान अखंड रहाणार आहे का ?, याचा अधिक विचार करण्याची आता आवश्यकता आहे !

Azerbaijan Supports Pakistan : (म्हणे) ‘काश्मीर प्रश्‍नावर संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार उपाय शोधावेत !’ – अझरबैजानचे परराष्ट्रमंत्री जेहुन बायरामोव

भारताने आर्मेनियाला पाठिंबा दिल्याने अझरबैजान अप्रसन्न !

Jaishankar On POK : योग्य वेळ आल्यावर पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग बनणार !

वर्ष १९४९ मध्ये पंतप्रधान नेहरूंमुळे काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने कह्यात घेतला. तेथील काही भूमी पाकिस्तानने चीनला दिली. नेहरूंच्या काळातील चुकीचा दोष पंतप्रधान मोदी यांना का ?

देशातील निवडणुकीनंतर भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध सुधारतील का ?

पाकिस्तानी सैन्याचे धोरण एकच आहे, जे कधीही पालटणार नाही, ते म्हणजे ‘ब्लीडिंग इंडिया बाय थाऊजंड कट्स’, म्हणजे ‘भारताच्या अंगावर लहान लहान घाव घालून त्याला कायमचे रक्तबंबाळ करत रहायचे’, हे धोरण पालटणार का ? हा खरा प्रश्न आहे.

काश्मीरच्या सूत्रावर पाकिस्तानने भारताशी चर्चा करावी ! – सौदी अरेबिया

‘जोपर्यंत पाकिस्तान भारतात आतंकवादी कारवाया करण्याचे थांबवत नाही, तोपर्यंत भारत पाकसमवेत कोणतीही चर्चा करणार नाही’, असे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले असल्याने अशी चर्चा कधीही होऊ शकणार नाही, ही वस्तूस्थिती आहे.

Forget Kashmir : पाकिस्तानने काश्मीरचे सूत्र विसरावे ! – पाकिस्तानी संरक्षणतज्ञ

पाकिस्तानी संरक्षणतज्ञ कमर चीमा यांनी पाकिस्तानचे सरकार आणि सैन्यदल यांच्यावर सडकून टीका केली.

Ameer Jameel-ur-Rehman Dies:पाकमध्ये काश्मिरी आतंकवाद्याचा संशयास्पद स्थितीत मृत्यू

काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी असलेला जमील-उर-रहमान याला ऑक्टोबर २०२२ मध्ये भारताने आतंकवादी घोषित केले होते.

India Slams Pakistan In UN : आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍या देशाकडे आम्ही लक्ष देत नाही ! – अनुपमा सिंह, संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या सचिव

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ५५ व्या सत्राच्या उच्चस्तरीय विभागात भारताने पाकिस्तानला काश्मीर प्रश्‍न उपस्थित केल्यावरून सुनावले.