(म्हणे) ‘भारताकडून काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर दडपशाही चालू !’ – पाकिस्तान
भिकेला लागलेल्या पाकची काश्मीरविषयीची खोड कायम !
भिकेला लागलेल्या पाकची काश्मीरविषयीची खोड कायम !
सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांनी पाकिस्तानला काश्मीर विसरून भारताशी मैत्री करून वाद संपुष्टात आणण्याचे स्पष्टपणे बजावल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी पत्रकार कामरान युसूफ यांनी पाकमधील ‘एक्सप्रेस ट्रिब्यून’मध्ये लिहिलेल्या लेखामध्ये हे उघड केले आहे.
‘काश्मीरमधील आतंकवाद कधीपर्यंत ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
अमेरिकेतील विद्यापिठातील प्राध्यापक मुक्तदार खान यांचे भाकीत !
भारताला वाटले, तर तो पाकव्याप्त काश्मीर स्वतःमध्ये विलीन करू शकतो !
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकिस्तानला नष्ट करणे आवश्यक !
सातत्याने भारतविरोधी भूमिका घेणार्या पाकला सरकारने त्याला समजेल अशा भाषेत धडा शिकवावा !
भारत सरकारने वारंवार पाकिस्तानचा आतंकवादी चेहरा जगासमोर आणला आहे. त्यामुळे ‘पंतप्रधान मोदी यांची अपकीर्ती करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत का ? हे लक्षात घेऊन याला प्रत्युत्तर देणे आवश्यक !
आतंकवादाविरुद्ध जग संघर्ष करत असून अशा काळात काही लोक गुन्हेगार, तसेच आतंकवादी आक्रमणांचा कट रचणारे यांना योग्य ठरवत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी ते आंतरराष्ट्रीय व्यासपिठाचा अपवापर करत आहेत.
‘द टेलिग्राफ’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांना हे मत मांडले आहे.
कलम ३७० रहित होण्याच्या माध्यमातून काश्मीरसमवेत एका अर्थाने न्याय झालेला आहे’, असे म्हणता येईल; पण या न्यायाची १०० टक्के फलनिष्पत्ती तेव्हाच मिळेल, ज्या दिवशी काश्मिरी हिंदूंना सन्मानाने आणि आदराने पुन्हा त्यांच्या भूमीत आणले जाईल. या दिवसाची प्रत्येकच हिंदु आतुरतेने वाट पहात आहे.