(म्हणे) ‘भारताकडून काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर दडपशाही चालू !’ – पाकिस्तान

भिकेला लागलेल्या पाकची काश्मीरविषयीची खोड कायम !

काश्मीर विसरून जा आणि भारताशी मैत्री करून वाद संपुष्टात आणा !

सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांनी पाकिस्तानला काश्मीर विसरून भारताशी मैत्री करून वाद संपुष्टात आणण्याचे स्पष्टपणे बजावल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी पत्रकार कामरान युसूफ यांनी पाकमधील ‘एक्सप्रेस ट्रिब्यून’मध्ये लिहिलेल्या लेखामध्ये हे उघड केले आहे.

श्री. राहुल कौल

काश्‍मीर आतंकवाद मुक्‍त करण्‍यासाठी ‘ऑपरेशन ऑल क्‍लिन’ पूर्ण करा ! – राहुल कौल, राष्‍ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून कश्‍मीर

‘काश्‍मीरमधील आतंकवाद कधीपर्यंत ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

वर्ष २०२३ मध्ये पाकिस्तानचे २ तुकडे होणार !

अमेरिकेतील विद्यापिठातील प्राध्यापक मुक्तदार खान यांचे भाकीत !
भारताला वाटले, तर तो पाकव्याप्त काश्मीर स्वतःमध्ये विलीन करू शकतो !

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकिस्तानला नष्ट करणे आवश्यक !

काश्मीरप्रश्‍नी पाकिस्तानकडून पुन्हा तिसर्‍या पक्षाच्या मध्यस्थीची मागणी !

सातत्याने भारतविरोधी भूमिका घेणार्‍या पाकला सरकारने त्याला समजेल अशा भाषेत धडा शिकवावा !

(म्हणे) ‘वर्ष २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये जाणार होते !’

भारत सरकारने वारंवार पाकिस्तानचा आतंकवादी चेहरा जगासमोर आणला आहे. त्यामुळे ‘पंतप्रधान मोदी यांची अपकीर्ती करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत का ? हे लक्षात घेऊन याला प्रत्युत्तर देणे आवश्यक !

ओसामा बिन लादेन याचे आदरातिथ्य करणार्‍यांनी आम्हाला उपदेश करू नये !

आतंकवादाविरुद्ध जग संघर्ष करत असून अशा काळात काही लोक गुन्हेगार, तसेच आतंकवादी आक्रमणांचा कट रचणारे यांना योग्य ठरवत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी ते आंतरराष्ट्रीय व्यासपिठाचा अपवापर करत आहेत.

(म्हणे) ‘भाजप सरकार अधिक राष्ट्रवादी असल्याने भारताशी संबंध सुधारणे शक्य नाही !’ – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान

‘द टेलिग्राफ’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांना हे मत मांडले आहे.

हिंदुद्वेषी खदखद !

कलम ३७० रहित होण्याच्या माध्यमातून काश्मीरसमवेत एका अर्थाने न्याय झालेला आहे’, असे म्हणता येईल; पण या न्यायाची १०० टक्के फलनिष्पत्ती तेव्हाच मिळेल, ज्या दिवशी काश्मिरी हिंदूंना सन्मानाने आणि आदराने पुन्हा त्यांच्या भूमीत आणले जाईल. या दिवसाची प्रत्येकच हिंदु आतुरतेने वाट पहात आहे.