परिवहनमंत्री अनिल परब यांची दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील अनधिकृत ‘रिसॉर्ट’ पाडण्याचा केंद्रशासनाचा आदेश ! – किरीट सोमय्या, भाजप
कारवाईचा आदेश दिलेल्या रिसॉर्टच्या विरोधात किरीट सोमय्या यांनीच केंद्र सरकारकडे तक्रार केली होती.
कारवाईचा आदेश दिलेल्या रिसॉर्टच्या विरोधात किरीट सोमय्या यांनीच केंद्र सरकारकडे तक्रार केली होती.
पुरातत्व खात्याने अतिक्रमण करणार्यांच्या विरोधात खटले प्रविष्ट करून ती अतिक्रमणे पूर्णपणे काढावीत आणि किल्ला पूर्ववत् स्थितीत करावा अन्यथा जनआक्रोशाला . . .
मतपेढीच्या पुढे लाचार होऊन अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणारे कधीतरी कायद्याचे राज्य देऊ शकतील का ?
‘#SaveForts_OpposeLandJihad’ अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून अशा अवैध बांधकामांवर कारवाई का करत नाही ?
‘पुरातत्व विभाग प्राचीन गड-दुर्गांचे जतन करण्यासाठी आहे कि ते नष्ट करण्यासाठी ?’, असा कुणालाही प्रश्न पडेल. या विभागाची दुःस्थिती पालटण्यासाठी सरकार आता तरी पावले उचलणार का ?
उद्दाम धर्मांधांचा श्री नारदमुनी मंदिरातील लॅण्ड जिहाद ! गडकिल्ल्यांवर अवैधपणे थडगी उभारणाऱ्या धर्मांधांची मजल मंदिरापर्यंत जाणे, हे धर्मांधांचे लांगूलचालन केल्याचा परिणाम !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे एका पाठोपाठ एक इस्लामीकरण होत असतांनाही ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !
कुलाबा दुर्गावरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणार्या उत्तरदायी अधिकार्यांना सरकारने कारागृहाचाच रस्ता दाखवला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
बहुतांश इस्लामिक संघटना या भूमी जिहाद करतांना दिसतात. हाही त्यातलाच प्रकार आहे. हे प्रकार रोखण्यासाठी धर्मांधांवर वचक बसेल, अशी कारवाई करणे अपेक्षित !
हा लढा आम्ही चालू ठेवणार आहोत आणि याविषयी न्याय मागणार आहोत. हिंदूंच्या भावनांचा कुणीही अंत पाहू नये. आम्ही ख्रिस्ती संत वगैरे यांनाही मानतो; परंतु विजयादुर्गा मातेच्या जागेवर होणारे अतिक्रमण सहन करणार नाही – शंखावली तीर्थक्षेत्र रक्षा समिती