द्रमुक सरकारकडून एका मंदिरात धार्मिक परिषदेच्या आयोजनावर निर्बंध !
तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा हिंदुद्वेष ! तमिळनाडूत द्रमुक सरकार सत्तेत आल्यापासून हिंदुविरोधी कारवाया वाढल्या आहेत. परिणामकारक हिंदूसंघटनाद्वारेच त्या रोखणे शक्य आहे !
तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा हिंदुद्वेष ! तमिळनाडूत द्रमुक सरकार सत्तेत आल्यापासून हिंदुविरोधी कारवाया वाढल्या आहेत. परिणामकारक हिंदूसंघटनाद्वारेच त्या रोखणे शक्य आहे !
सैनिकासारख्या अतीमहनीय व्यक्तीचा मृत्यू होऊनही कारवाईला वेग येत नाही, पसार नगरसेवकाचा थांगपत्ता लागत नाही, असे कसे ? नगरसेवकाच्या माध्यमातून द्रमुक पक्षाने दाखवलेली दहशत आणि अरेरावी पहाता या पक्षावर कायमस्वरूपीच बंदी आणायला हवी.
सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाच्या या कृत्यावरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय आहे, हे लक्षात येते ! असे लोकप्रतिनिधी असणार्या द्रमुकवर बंदीच घातली पाहिजे !
मंदिरे पाडल्याची गोष्ट अभिमानाने सांगणार्या अशा आताच्या गझनींना त्यांची जागा दाखवण्यासाठी तमिळनाडूतील हिंदूंनी संघटिन होणे आवश्यक !
‘केंद्रशासनाने रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यास विलंब केला, तर ज्याप्रमाणे राममंदिराच्या बांधकामासाठी हिंदूंना रस्त्यावर उतरावे लागले होते, तोच भाग रामभक्तांंना येथेही करावा लागेल. असे होण्यापेक्षा केंद्राने रामसेतूला हानी पोचवू शकणार्या या प्रकल्पालाच पूर्णविराम देऊन हिंदूंच्या धर्मश्रद्धा जपाव्यात, हीच अपेक्षा !
नास्तिकतावादी आणि हिंदुद्वेषी द्रमुक सरकार हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा काँग्रेसप्रमाणेच राजकीय नाश झाल्याविना रहाणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे !
यामागे राज्यात ‘ब्लड आर्ट’चा (रक्त कलेचा) प्रकार वाढल्याचे कारण सांगितले जात आहे.
अशा भ्रष्टाचार्यांची सर्वच संपत्ती जप्त करून अशांना आजन्म कारागृहात डांबल्यावरच देशातील भ्रष्टाचाराला आळा बसेल !
अशी नोटीस आता देशातील प्रत्येक राज्याच्या सरकारला पाठवण्याची आवश्यकता आहे !
असे कृत्य चर्च किंवा मशिदी येथे करण्याचे धाडस द्रमुक सरकारने केले असते का ? प्राचीन स्मारकांची हानी केल्यावरून सरकारच्या विरोधात गुन्हा नोंदवून संबंधितांना शिक्षा होण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक आहे !