भारताने वक्फ कायद्यावरून विधान करणार्या पाकला फटकारले !

नवी देहली – शेजारी देशाला भारताच्या अंतर्गत गोष्टींवर विधान करण्याचा कोणताही अधिकार नाही. अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा विचार केला, तर पाकिस्तानने इतरांना उपदेश करण्याऐवजी स्वतःच्या वाईट कामगिरीकडे पाहिले पाहिजे, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला वक्फ सुधारणा कायद्यावरून भारतावर टीका केल्यावरून फटकारले.
Our response to media queries regarding comments made by Pakistan on Waqf Bill:
🔗 https://t.co/MOYdvb3it6 pic.twitter.com/KwkU2flALr
— Randhir Jaiswal (@MEAIndia) April 15, 2025
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, पाकिस्तानचे विधान निराधार आणि निरुपयोगी आहे.
Pakistan should focus on the condition of minorities in its own country instead of commenting on India!
India gives a strong message to Pakistan over its unwarranted remarks on the Waqf Act.
PC: @AsianChronicle pic.twitter.com/ziS5Jb4Ott
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 16, 2025
पाकिस्तानी वृत्तपत्रांनी वक्फ सुधारणा कायदा मुसलमानांच्या विरोधात असल्याचे म्हटले होते.