मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani

मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani

केंद्रातील भाजप सरकारने याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे ! जर मणी सांगत आहेत, तेच सत्य उघड झाले, तर काँग्रेसवर बंदी घालून संबंधितांना कारागृहात टाकून त्यांना फाशी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

१७ जुलैपासून प्रारंभ होणार भारताची पहिली हायड्रोजन इंधनावरील रेल्वेगाडी

१७ जुलैपासून प्रारंभ होणार भारताची पहिली हायड्रोजन इंधनावरील रेल्वेगाडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील पहिल्या ‘हायड्रोजन फ्यूल-सेल ट्रेन’ला येत्या १७ जुलैला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करणार आहेत.

इंटरनेट डेटा आणि कॉल्स यांसाठी वेगवेगळे प्लान्स ठेवण्याचा होणार नियम

इंटरनेट डेटा आणि कॉल्स यांसाठी वेगवेगळे प्लान्स ठेवण्याचा होणार नियम

भ्रमणभाषवर केवळ संपर्क (कॉल) आणि लघुसंदेश सुविधा वापरणार्‍या ग्राहकांना लवकरच मोठा दिलासा मिळू शकतो. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) अशा भ्रमणभाष रिचार्ज प्लॅन्स आणण्याच्या सिद्धतेत आहे, ज्यामध्ये इंटरनेट डेटा समाविष्ट नसेल.

France 24 Media : (म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवून मुसलमानांना लक्ष्य केले जात आहे !’

France 24 Media : (म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवून मुसलमानांना लक्ष्य केले जात आहे !’

छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्याचारी ५ मुसलमान पातशाह्यांच्या विरोधात लढून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हा इतिहास आहे. असे असतांना जाणीवपूर्वक भारतीय आणि विदेशी हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे नेहमीच छत्रपतींसारख्या महान राष्ट्रपुरुषांवर टीका करत असतात, त्यातलाच हा एक प्रकार आहे !

मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींच्या केलेल्या निर्दाेष मुक्ततेच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार !

मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींच्या केलेल्या निर्दाेष मुक्ततेच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार !

जर सर्व आरोपी निर्दाेष आहेत, तर मग हे स्फोट घडवले कुणी ?, याचे उत्तर कोण आणि कधी देणार ?

UDISE Plus Report : देशभरात प्रतिदिन सरासरी १३ शाळा होतात बंद !

UDISE Plus Report : देशभरात प्रतिदिन सरासरी १३ शाळा होतात बंद !

हे सरकारला लज्जास्पद ! अशी दुःस्थिती होण्यामागे विद्यार्थ्यांचा दोष आहे कि शिक्षणप्रणालीत त्रुटी आहेत ?, याचा सरकारने अभ्यास करून सत्य जनतेसमोर मांडले पाहिजे !

शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याची केली घोषणा !

शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याची केली घोषणा !

ते मला अटक करू शकतात, मला मारूही शकतात; पण तरीही मी परत जाईन, अशा शब्दांत बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या मायदेशी परतण्याची घोषणा केली आहे.

एन्.सी.ई.आर्.टी.च्या ८ वीच्या पुस्तकातून सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील हिटलरचा संदर्भ हटवला

एन्.सी.ई.आर्.टी.च्या ८ वीच्या पुस्तकातून सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील हिटलरचा संदर्भ हटवला

एन्.सी.ई.आर्.टी.च्या ‘एक्सप्लोरिंग सोसायटी ? इंडिया अँड बियाँड’ या सुधारित पुस्तकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातून ‘हिटलर’चे नाव हटवण्यात आले आहे.

Minority Youth Skill Training : धर्मनिरपेक्ष भारतात केंद्रातील भाजप सरकारचे अल्पसंख्य धर्मियांच्या तरुणांसाठी कौशल्य प्रशिक्षण उपक्रम

Minority Youth Skill Training : धर्मनिरपेक्ष भारतात केंद्रातील भाजप सरकारचे अल्पसंख्य धर्मियांच्या तरुणांसाठी कौशल्य प्रशिक्षण उपक्रम

देशातील ९ राज्यांत हिंदू अल्पसंख्य आहेत. तेथे मात्र त्यांना अल्पसंख्य म्हणून कोणतीही सुविधा मिळत नाही, यावर सरकार कधी विचार करणार आहे ?

पाकिस्तानात आतंकवादी रियाज भटकळ याची हिंदु गुंडांनी करवून आणली हत्या !

पाकिस्तानात आतंकवादी रियाज भटकळ याची हिंदु गुंडांनी करवून आणली हत्या !

राजेश पांडे जेव्हा बरेली (उत्तरप्रदेश) येथे पोलीस महानिरीक्षक होते, तेव्हा बबलू बरेलीच्या कारागृहात बंद होता. त्या वेळी राजेश पांडे यांनी त्याची चौकशी केली होती.