पाकिस्तान आणि तालिबान संघर्षाची रणभूमी ‘वाखान कॉरिडॉर’ !
वाखान कॉरिडॉर हा ब्रिटीश काळात वर्ष १८९३ च्या ‘ड्युरंड रेषा करारा’चा एक भाग आहे, हे रशिया आणि ब्रिटीश साम्राज्यामधील ‘बफर झोन’ (तटस्थ क्षेत्र) म्हणून निर्माण करण्यात आले होते.
वाखान कॉरिडॉर हा ब्रिटीश काळात वर्ष १८९३ च्या ‘ड्युरंड रेषा करारा’चा एक भाग आहे, हे रशिया आणि ब्रिटीश साम्राज्यामधील ‘बफर झोन’ (तटस्थ क्षेत्र) म्हणून निर्माण करण्यात आले होते.
धरणाच्या बांधकामामुळे भारताची चिंता वाढली आहे. विश्वासघातकी, धूर्त आणि भारतद्वेषी असणार्या चीनच्या या दाव्यावर कोण विश्वास ठेवणार ?
चीनमध्ये ‘एच्.एम्.पी.व्ही.’ म्हणजेच मानवी मेटान्यूमो हा विषाणू वेगाने पसरत आहे. याविषयी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने राज्यातील यंत्रणेसह नागरिकांसाठी एक परिपत्रक काढले असून यात महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.
चीनमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे या विषाणूचा संसर्ग ! आता भारतात बेंगळुरू येथे या विषाणूने बाधित झालेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. विशेष म्हणजे हा रुग्ण म्हणजे ८ महिन्यांचे बाळ आहे.
‘डीप स्टेट’पासून भारताला वाचवण्यासाठी अर्थव्यवस्था, सुरक्षा यंत्रणा भक्कम करणे आणि देश आत्मनिर्भर असणे अत्यंत आवश्यक !
पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी भारताशी पुन्हा चर्चा चालू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘संवाद (टँगो) करण्यासाठी दोघांची आवश्यकता असते.
चीनसारखा विश्वासघातकी देश जगाच्या पाठीवर नाही. त्यामुळे त्याने जे म्हटले त्यावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे आणि ते भारताला आता ठाऊक आहे !
यातून भविष्यात चीन संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैनिक तैनात करून त्यावर स्वतःचे नियंत्रण मिळवून ते गिळंकृत करेल, यात शंका नाही. त्यापूर्वी भारताने कृती करणे आवश्यक आहे !
भारतातील अनेक राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी हे भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले असतांना त्यांच्यावर अशी कारवाई कधीच होत नाही ! भारतासाठी हे लज्जास्पद !
ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ‘अमेरिकेत होणार्या ७५ अब्ज डॉलर किमतीच्या भारतीय निर्यातीवर शुल्क लादणार’, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पण आता भारताला वगळले आहे.