चीन आणि ‘साम्य’वादी !
भारतातील साम्यवादी स्वत: सुधारतील याची शक्यता नाही. त्यामुळे भारत सरकारने या भारतद्वेषींवर कठोर कारवाई करून राष्ट्रद्वेषींची जागा भारतात केवळ कारागृहात आहे, हे कृतीतून दाखवून द्यावे आणि भारतियांचा सन्मान वाढवावा, ही अपेक्षा !
भारतातील साम्यवादी स्वत: सुधारतील याची शक्यता नाही. त्यामुळे भारत सरकारने या भारतद्वेषींवर कठोर कारवाई करून राष्ट्रद्वेषींची जागा भारतात केवळ कारागृहात आहे, हे कृतीतून दाखवून द्यावे आणि भारतियांचा सन्मान वाढवावा, ही अपेक्षा !
भारतातील एका नियतकालिकाने विरोधात वृत्त छापलेे; म्हणून चीन त्यावर थेट बंदी घालतो, याउलट चीनकडून अनेकदा भारतविरोधी कारवाया होऊनही त्याच्या उत्पादनांवर भारतात मात्र बंदी घातली जात नाही.
लोकहो, चीन आणि पाकिस्तान यांनी आपली सहस्रावधी एकर भूमी बळकावूनही स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांतील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी ती परत घेण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत, हे सत्य जाणा ! आता हे केवळ हिंदु राष्ट्रातच शक्य होईल !
भारताने स्वतःच्या संरक्षणासाठी आता कंबर कसली पाहिजे आणि आपल्या शूर अन् तेजस्वी राजांचा आदर्श समोर ठेवून स्वतःच्या बळावर शत्रूंचा निःपात केला पाहिजे. हीच काळाची हाक आहे.
भारतातील साम्यवाद्यांनी चीनला भारताविरोधी कारवायांत नेहमीच साहाय्य केल्याचा इतिहास आहे.
कर्ज देऊन किंवा प्रकल्पांद्वारे चीनला पाकवर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल, असे वाटत असेल, तर ते इतके सोपे नाही, हे त्याने अशा घटनांतून लक्षात घेतले पाहिजे !
तालिबान आणि चीन यांच्यात मैत्री झाल्याचे वाईट परिणाम भारताला भोगावे लागतील, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने डावपेच आखणे महत्त्वाचे !
तालिबान आणि चीन यांच्यात मैत्री झाल्याचे त्याचे वाईट परिणाम भारताला भोगावे लागतील
आक्रमक न रहाण्याच्या भारताच्या भूमिकेचा चीन अपलाभ घेत असून तो अशा प्रकारची घुसखोरी करत आहे. यावरून भारत जेव्हा चीनला जशास तसे उत्तर देईल, तेव्हाच या घटना थांबतील !
‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (‘कॅट’ने) देशभरात ‘भारतीय वस्तू – आमचा अभिमान’ या घोषणेसह चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम २१ जुलै २०२१ पासून चालू केली आहे.