Sri Lanka India Agreement : श्रीलंकेने ३ सौरऊर्जेच्या प्रकल्पांतून चीनला हटवून भारताशी केला करार !

संतप्त चीनने श्रीलंकेला देण्यात येणारे साहाय्य थांबवले !

America On Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेश भारताचाच भाग !

अमेरिकेने चीनला अप्रत्यक्ष सुनावले !

राष्ट्रीय सुरक्षा बळकट करणारा अरुणाचल प्रदेशातील ‘सेला’ बोगदा !

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे ‘विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश’, या कार्यक्रमाच्या वेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘सेला’ बोगद्याचे लोकार्पण केले. या लेखात बोगदा बांधण्यामागील कारणे आणि त्याचे सामरिक महत्त्व पाहूया.

China Ready To Intervene : अमेरिकेने रशियावर आक्रमण केल्यास आम्ही सैन्य पाठवणार ! – चीनची चेतावणी

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनमध्ये नाटोने सैन्य पाठवण्याची केली होती मागणी !

भारत-चीन युद्ध होणार का ?

नजिकच्या भारत-चीन युद्धामध्ये चीनची आर्थिक कंबर मोडण्यासाठी भारतियांनी त्याच्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा !

चीन आणि मालदीव यांच्यामधील संरक्षणविषयक करार अन् भारताची खेळी !

सध्या काही देश आपणहून चीनच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यापैकी एक देश म्हणजे मालदीव ! सध्या मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांनी भारतासमवेतचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न न करता चीनसमवेतचे…

India China Border Dispute : (म्हणे) ‘एकमेकांवर विश्‍वास ठेवला, तर गैरसमज दूर होऊन आपले नाते भक्कम होईल !’ – चीन

एकमेकांनी विश्‍वास ठेवायला चीन विश्‍वासू आहे का ? चीनवर ज्याने विश्‍वास ठेवला त्याचा आत्मघात झाला, असाच इतिहास आहे आणि त्यात भारताचाही समावेश आहे ! हा अनुभव गाठीशी असणारा भारत चीनवर विश्‍वास ठेवू शकत नाही !

विस्तारवादी चीनच्या विरोधात भारताची रणनीती !

परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे चीनविरोधातील घडामोडींविषयीचे भाष्य !

चीन-मालदीव यांचे परस्‍परांशी संबंध आणि भारताची भूमिका

चीनची संशोधन करणारी ‘झिआंग यांग हाँग’ ही नौका मालदीवच्‍या दिशेने प्रवास करत आहे, याचा परिणाम म्‍हणजे मोइज्‍जू यांनी चीनला भारताच्‍या उंबरठ्यावर आणून सोडले आहे.

अग्नी-५ क्षेपणास्त्र चाचणीवर होती चिनी जहाजाची दृष्टी !

कावेबाज चीनवर लक्ष ठेवण्यासाठी आता भारतानेही त्याला घेरले पाहिजे.रशियासह चीनचे शेजारी असलेल्या व्हिएतनाम, फिलीपाईन्स, जपान, दक्षिण कोरिया या देशांशी सामरिक संबंध अधिक दृढ करण्याची आवश्यकता आहे !