राजापूर तालुक्यातील यशवंतगडाची शिवप्रेमींनी केली स्वच्छता !
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे महत्त्वपूर्ण अंग असलेले आणि मावळ्यांच्या बलीदानाने पावन झालेले गडकोट म्हणजे स्वराज्याचा अनमोल ठेवा आहे.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे महत्त्वपूर्ण अंग असलेले आणि मावळ्यांच्या बलीदानाने पावन झालेले गडकोट म्हणजे स्वराज्याचा अनमोल ठेवा आहे.
त्या ठिकाणी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगितला जाणार आहे. ‘ऑडिओ व्हिज्युअल’, संग्रहालय, ध्वनीक्षेपक यंत्रणा, प्रेक्षक गॅलरी यांद्वारे महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास दाखवला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन केले. या वेळी बोलतांना मोदींनी ‘जय भवानी, जय शिवाजी, जय सेवालाल, जय बिरसा’ असे अभिवादन करून भाषणाला मराठीत प्रारंभ केला.
वारसास्थळातील चर्चची बेकायदेशीर घुसखोरी उघडी पाडण्याचे काम जे गेल्या ११ वर्षांत कोणत्याही पुरातत्व खात्याच्या मंत्र्याने केले नाही, ते आताचे पुरातत्वमंत्री सुभाष फळदेसाई यांनीच प्रथम केल्याने त्याचा संताप म्हणून त्यांच्यावर हे आक्रमण करण्यात आले आहे.
पंचायतीची अनुमती न घेता पुतळा उभारल्याचा स्थानिकांचा आरोप असल्यास त्यांनी हा प्रश्न योग्य व्यासपिठावर मांडला पाहिजे होता. कायदा हातात घेण्याचा अधिकार या नागरिकांना कुणी दिला ?
राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ‘शिवगर्जना’ महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महानाट्याला प्रारंभ झाला.
चोराच्या उलट्या बोंबा ! – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करून परतत असतांना समाजकल्याणमंत्र्यांवर मातीचे गोळे फेऊन आक्रमण केल्याने तणाव निर्माण झाला. गावाबाहेरील लोक गावात आल्याने तणाव निर्माण झालेला नाही !
बाणेर येथील श्री. अतुल आवटे यांची पुतणी, त्रिशा आवटे ही अमेरिकेतील ‘मॅडिसन स्टेट’मधील ‘वेस्ट हायस्कूल’मध्ये ११ वीमध्ये शिकते. एकदा त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकात औरंगजेबावर असलेला एक धडा वर्गामध्ये शिकवला जात होता.
मराठी साम्राज्याचा इतिहास राज्यातील ४०० हून अधिक गडकोटांभोवती फिरतो. आपल्या समृद्ध इतिहासाचे आणि संस्कृतीचे जतन अन् संवर्धन करण्यासाठी हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा होत आहे.
राज्यात शांतता राखण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्यांवरील गुन्हे मागे घेण्याची संतापजनक मागणी करणारे काँग्रेसवाले !