पुण्‍यातील तरुणांनी ‘पंचधातू’द्वारे सिद्ध केले ‘शिववस्‍त्र’ !

इंग्‍लंडमधील मराठी माणसांच्‍या पुढील पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळावेत, यासाठी हे ‘शिववस्‍त्र’ तेथील संग्रहालयात पहाण्‍यासाठी ठेवण्‍यात येणार आहे.

धर्मांधांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह लिखाण केल्याने जमावाचा उद्रेक !

संतप्त जमावाने धर्मांधांच्या दुकानांची तोडफोड करून टपर्‍या जाळल्या. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात संगणकीय ज्ञानजाल (इंटरनेट) सेवा बंद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री इंग्लंडला जाऊन ‘वाघनखे प्रत्यार्पण’ करारावर स्वाक्षरी करणार !

याच वाघनखांद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्याशी दगाफटका करणार्‍या अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता.

शिवरायांची वाघनखे १६ नोव्हेंबरला लंडनहून मुंबईत ! – मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला ती वाघनखे लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट’ वस्तूसंग्रहालयात आहेत. ती महाराष्ट्रात आणण्यासाठी इंग्लंडसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

अफझलखानाचा कोथळा काढलेल्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात येणार !

इंग्लंडने वाघनखे भारताला देण्याची सिद्धता दर्शवली आहे. वाघनखे लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तूसंग्रहालया’त ठेवण्यात आली आहेत.

शिवरायांनी औरंगजेबाच्या तावडीतून अनेक मंदिरे वाचवली, आपल्याला पुण्येश्‍वराचे मंदिर वाचवायचे आहे ! – नितेश राणे, आमदार, भाजप

धार्मिक स्थळ पाडण्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांना ४८ घंट्यांचा वेळ दिला आहे. तुम्ही अतिक्रमण पाडा. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला, तर त्याचे दायित्व तुमच्यावर असेल.

शिवरायांची वाघनखे आणण्यासाठी मुख्यमंत्री लंडनला जाणार !

‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली वाघनखे लवकरच महाराष्ट्रात आणण्यात येतील.

संभाजी ब्रिगेडच्या विरोधानंतर सातार्‍यातील विद्यालयाच्या इमारतीवरील दादोजी कोंडदेव यांचे शिल्प काढले !

पुणे महानगरपालिकेने लाल महालातील राजमाता जिजाऊ आणि बालशिवाजी यांच्या सोन्याच्या फाळाने भूमी नांगरत असल्याच्या समूह शिल्पातून दादोजी कोंडदेव यांचे शिल्प हटवले आहे.

पू. कालिचरण महाराज यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

पू. कालिचरण महाराज यांनी केलेल्या भाषणाची ध्वनीचित्र-चकती पोलिसांनी पडताळून पाहिल्यानंतरच गुन्हा नोंदवण्यात आला. पुणे पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

(म्‍हणे) ‘हिंदु राष्‍ट्र झाले, तर देशात वाद-विवाद होतील !’ – डॉ. विश्‍वनाथ कराड, संस्‍थापक अध्‍यक्ष, एम्.आय.टी.

आज जगात ५७ इस्‍लामी राष्‍ट्रे आहेत. प्रत्‍येक धर्मियांची स्‍वतंत्र राष्‍ट्रे आहेत. मग असे असतांना हिंदूबहुल नागरिकांसाठी हिंदु राष्‍ट्र का नको ?