शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराला विरोध करणार्या आयोजकांना समज द्या !
‘ठोकून काढू’, अशी भाषा उच्चारणार्यांवर वेळीच कारवाई केल्यास असे बोलण्याचे पुन्हा कुणाचे धाडस होणार नाही !
‘ठोकून काढू’, अशी भाषा उच्चारणार्यांवर वेळीच कारवाई केल्यास असे बोलण्याचे पुन्हा कुणाचे धाडस होणार नाही !
जर कुणी ठोकून काढण्याची भाषा करत असेल, तर वेळप्रसंगी त्याच भाषेत उत्तर देण्याची आमची क्षमता आहे, अशी चेतावणी सकल हिंदु समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. ही पत्रकार परिषद १५ मार्चला पार पडली.
राष्ट्रपुरुषांविषयी दायित्वशून्य विधाने केल्याने लोकांच्या भावना क्षुब्ध झाल्या, तरी ‘भवती ना भवती’च्या वादात फुकट प्रसिद्धी मिळाली, तर ‘फायदे का सौदा’ म्हणून का ?
‘‘या मोर्चासाठी विविध गडदुर्गप्रेमी, संघटना, मर्दानी खेळाशी संबंधित मंडळे, कार्यकर्ते, इतिहास संशोधक-अभ्यासक यांचा मोठा प्रतिसाद आहे. या मोर्चासाठी राज्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात असलेल्या मावळ्यांचे वंशज उपस्थित रहाणार आहेत.’’
गड-दुर्गांवरील पावित्र्य जपणे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी शौर्य निर्माण करणारे प्रसंग युवकांना सांगणे, हे गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा चालू झाले आहे…
राष्ट्रीय सुरक्षा हा आता सर्वच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. यामुळे ‘देशाची सुरक्षा’ हा विषय आता शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये शिकवण्यास प्रारंभ झाला पाहिजे.
आपल्या पुरतेच पहाण्याच्या संकुचित प्रांतीय दृष्टीने हिंदु जातीचा राजकीय आणि धार्मिक विनाश केला. ही गोष्ट नादिरशहाने हिंदुस्थानवर आक्रमण केले, त्या वेळी पहिल्या बाजीरावांनी सर्व हिंदु राजांना समजावली.
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई केव्हा करणार ?
गड मोहिमेचे नियोजन करत असतांना येणार्या काही अडचणी केवळ संतांना कळवल्याने दूर होऊन पूर्ण मोहीम यशस्वीपणे आणि निर्विघ्नपणे पार पडणे
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, धोरण, पराक्रम आणि दैदिप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडी येथील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्यात आले आहे.