सनातन संस्थेला गोवण्याचे शहरी नक्षलवाद्यांचे प्रयत्न विफल !

पुरोगामी, साम्यवादी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आणि भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी तपासयंत्रणांचे षड्यंत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे उद्ध्वस्त झाले, हे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालातून लक्षात येते !

Newsmakers Achievers Awards 2024 : पत्रकार, लेखक, चित्रपट, सामाजिक कार्य, भारतीय नृत्य आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव !

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ‘आफ्टरनून व्हॉईस’ या ऑनलाईन वृत्तपत्राचा ‘न्यूजमेकर्स अचिव्हर्स अ‍ॅवॉर्ड २०२४’ हा १६ वा पुरस्कार सोहळा नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडला.

‘विस्तारा वाहिनी’ने ‘सनातन संस्थे’च्या ‘रौप्य महोत्सवा’च्या निमित्ताने राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचा केला सत्कार !

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ‘विस्तारा वाहिनी’चे कार्यकारी संचालक श्री. किरण कुमार डी.के. यांची सदिच्छा भेट घेतली.

मोशी, चिखली (पुणे) येथे ‘नीलेश बोराटे सोशल फाऊंडेशन’चा श्रीरामनवमी उत्सव !

ज्ञानवापी सर्वेक्षणात शेवटच्या काही कालावधीमध्ये साक्षात् काशीमुक्तेश्वर अवतरले. जेव्हा देवता अवतरित होतात, तेव्हा धर्मराज्य येणार आहे, हे ओळखावे अन् तेच रामराज्य आता येणार आहे.

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पुणे येथे २१ एप्रिल या दिवशी भव्य दिंडीचे आयोजन !

सनातन धर्माचा गौरव व्हावा, सनातन धर्माची सेवा आणि कार्य सर्वांपर्यंत पोचावे यांसाठी पुणे शहरात २१ एप्रिल या दिवशी ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.

मोशी (पुणे) मध्ये गरजणार ‘जय श्रीराम’ नामाचा गजर !

‘श्री नीलेशशेठ बोराटे सोशल फाऊंडेशन’ यांच्या वतीने ह.भ.प. बाळाजी रामजी आल्हाट क्रीडांगण, श्रीराम चौक, रिव्हर रेसिडेन्सी जवळ मोशी चिखली येथे श्रीरामनवमी उत्सवानिमित्त  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पाळधी (जिल्हा जळगाव) येथे ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत.

सनातन संस्थेचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण करणारे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

३१ मार्च या दिवशी जळगावमधील व्यावसायिक नीलेश पवार यांच्या कार्यालयात ‘पत्रकार – संपादक मुक्त संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी श्री. चेतन राजहंस यांनी पत्रकारांशी संवाद साधला

अखिल मानवजातीचे हित साधणे, हाच सनातन संस्थेचा उद्देश !

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांच्याशी ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. नीलेश कुलकर्णी यांनी संवाद साधून संस्थेचे मत जाणून घेतले आहे. या संवादातून विरोधकांचे षड्यंत्र आणि सनातन संस्थेचा मानवहितकारी उद्देश लक्षात येईल.