विशेष सरकारी अधिवक्त्यांना वेळ नाही म्हणून खटला लांबवू नये, तसेच जामीन अर्जावरच्या सुनावण्या प्रलंबित राहू नयेत !

अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी न्यायालयाला सांगितले, ‘‘या प्रकरणात ३-३ सरकारी अधिवक्ते असतांनाही विशेष सरकारी अधिवक्ता हर्षद निंबाळकर जाणीवपूर्वक खटल्यांच्या दिनांकांना अनुपस्थित राहून खटला लांबवत आहेत, याची न्यायाधिशांनी नोंद घ्यावी.

अखिल मानवजातीचे हित साधणे, हाच सनातन संस्थेचा उद्देश !

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांच्याशी ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. नीलेश कुलकर्णी यांनी संवाद साधून संस्थेचे मत जाणून घेतले आहे. या संवादातून विरोधकांचे षड्यंत्र आणि सनातन संस्थेचा मानवहितकारी उद्देश लक्षात येईल.

पंचनाम्यात खाडाखोड असणे यांसह न्यायालयातील जबाब आणि प्रत्यक्ष पंचनामा यांत अनेक तफावती ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

पंचनाम्यात अनेक नावे अपूर्ण आणि अर्धवट आहेत. पहिल्या पंचनाम्यात पंचांच्या नावाचा उल्लेख नाही. पंचनाम्यासाठी पोलिसांनी कोणती साधनसामुग्री घेतली ते पंचनाम्यात नमूद नाही यांसह अनेक गोष्टी अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी उलट तपासणीत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.

सनातन संस्थेचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण साध्य करणारे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यसनमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यक्तीमत्त्व विकासासाठी अध्यात्म’ आदी विषयांवरील प्रवचने, अध्यात्माचे अभ्यासवर्ग, साधना सत्संग, बालसंस्कारवर्ग आदी माध्यमांतून संस्था समाजाभिमुख कार्य करत आहे.

पंचनामा करतांना अनेक गोष्टी पंचांनी नमूद केल्या नाहीत ! – अधिवक्ता अनिल रुईकर

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील एक संशयित अमोल काळे यांच्या संदर्भातील काही घटनांची साक्ष पंच बाबूराव जाधव यांनी १५ फेब्रुवारीला न्यायालयात नोंदवली. या संदर्भात संशयितांनी जे निवेदन केले, असे सांगण्यात आले त्याचा वेगळा पंचनामा करण्यात आला नाही.

संशयित शरद कळसकर याला ओळखण्यास पंचांस लागला १५ मिनिटांचा कालावधी !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील एक संशयित शरद कळसकर यांच्याशी संबंधित एका घटनेची साक्ष संभाजीनगर येथील पंच राजेश परदेशी यांची २५ जानेवारीला न्यायालयात नोंदवण्यात आली.

पंचांची प्रत्यक्ष साक्ष आणि न्यायालयात दिलेली साक्ष यांतील अनेक तफावती अधिवक्ता अनिल रुईकर यांच्याकडून उघड !

या प्रसंगी अधिवक्ता अनिल रुईकर उलटतपासणीत म्हणाले, ‘‘घटनेच्या ठिकाणी जातांना संशयित रस्ता दाखवत होता, हे वाक्य पंचनाम्यात नमूद नाही.

समीर गायकवाड यांच्या जामिनाच्या आदेशाच्या विरोधातील अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला !

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड यांचा जामीन संमत करण्याचा आदेश वर्ष २०१७ मध्ये कोल्हापूर सत्र न्यायालयाने दिला होता.

Pansare Murder Case : माहिती देण्यापेक्षा अन्वेषण काय केले ? ते सांगा !

मुंबई उच्च न्यायालयाचे आतंकवादविरोधी पथकावर ताशेरे

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना जेव्हा अटक करण्यात आली, तेव्हा त्यांना मारहाण झाल्याचे पंचनाम्यात नमूद नाही ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

डॉ. तावडे यांना अटक करण्यात आल्यावर त्या प्रसंगी उपस्थित असणारे पंच विजय सपकाळ यांची साक्ष सरकार पक्षाच्या वतीने १३ डिसेंबरला नोंदवण्यात आली. त्या प्रसंगी उलटतपासणी घेतांना अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी न्यायालयात हे निदर्शनास आणून दिले.