मुख्य फिर्यादींची साक्ष ही केवळ ऐकीव माहितीच्या आधारे असल्याने ती ग्राह्य धरता येणार नाही ! – अधिवक्ता समीर पटवर्धन
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात फिर्यादी असलेले मुकुंद कदम यांना जे विविध प्रश्न विचारण्यात आले, त्यात त्यांनी ‘केवळ ऐकीव माहितीच्या आधारे साक्ष दिली आहे’, असे सांगितले.