मुख्य फिर्यादींची साक्ष ही केवळ ऐकीव माहितीच्या आधारे असल्याने ती ग्राह्य धरता येणार नाही ! – अधिवक्ता समीर पटवर्धन 

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात फिर्यादी असलेले मुकुंद कदम यांना जे विविध प्रश्न विचारण्यात आले, त्यात त्यांनी ‘केवळ ऐकीव माहितीच्या आधारे साक्ष दिली आहे’, असे सांगितले.

(म्हणे) ‘कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा जामीन रहित करण्यासाठी शासनाने सर्वाेच्च न्यायालयात अपील करावे !’

न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप करणारे आणि न्यायालयाच्या निर्णयाला न मानणारे यांची कायदाद्रोही मनोवृत्ती लक्षात येते !

साक्षीदाराच्‍या बोलण्‍यातील असत्‍य अधिवक्‍ता समीर पटवर्धन यांच्‍याकडून उलटतपासणीत उघड !

साक्षीदाराच्या साक्षीतील असत्‍यपणा अधिवक्‍ता समीर पटवर्धन यांनी २९ जानेवारी या दिवशी उलटतपासणीत न्‍यायालयाच्‍या समोर उघड केला. कॉ. गोविंद पानसरे हत्‍येच्‍या प्रकरणाची सुनावणी जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्‍यासमोर चालू आहे.

Govind Pansare Murder Case : सनातन संस्थेकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत !

अजमल कसाबला आतंकवादाच्या घटनेत अधिवक्ता; मात्र गरीब घरातील हिंदु मुलांना अधिवक्ता मिळू न देता कारागृहात सडवण्याचा प्रयत्न पुरोगामी करत होते. एकीकडे न्याय मिळावा, असा टाहो फोडणारे पानसरे कुटुंबीय ‘हा खटलाच चालवू नये’, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जाऊन याचिका करून खटला लांबवत होते !

Govind Pansare Murder Case : कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी ६ जणांना जामीन

तपासात यश न मिळाल्याने किंवा लक्षणीय प्रगती न झाल्याने आरोपी जामिनासाठी पात्र आहेत’, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाकडून २९ जानेवारी या दिवशी देण्यात आला.

कॉ. गोविंद पानसरे हत्‍या प्रकरणाशी संबंधित सर्व सामुग्री बचाव पक्षाला मिळावी ! – अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर

जे जे पुरावे गोळा केले आहेत आणि जे न्‍यायालयासमोर सादर करण्‍यात आलेले नाहीत ते पुरावे, सूची, तसेच या संदर्भातील सर्व सामुग्री बचाव पक्षाला मिळावी..

अन्‍वेषणावर न्‍यायालयाने देखरेख ठेवण्‍याची आवश्‍यकता नाही ! – मुंबई उच्‍च न्‍यायालय

कॉ. गोविंद पानसरे हत्‍या प्रकरणात २ पसार आरोपींविषयी अन्‍वेषण वगळता कॉ. पानसरे यांच्‍या हत्‍येच्‍या सर्व पैलूंनी अन्‍वेषण झाले आहे. त्‍यामुळे या अन्‍वेषणावर न्‍यायालयाने देखरेख ठेवण्‍याची आवश्‍यकता नाही, असे न्‍यायालयाने २ जानेवारी या दिवशी स्‍पष्‍ट केले.

अन्वेषणावर न्यायालयाने देखरेख ठेवण्याची आवश्यकता नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात २ पसार आरोपींविषयी अन्वेषण वगळता कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या सर्व पैलूंनी अन्वेषण झाले आहे.

पंचांची प्रत्‍यक्ष साक्ष, पंचनामा आणि प्रत्‍यक्ष वस्‍तूस्‍थिती यांतील अनेक तफावती अधिवक्‍ता अनिल रुईकर यांच्‍याकडून न्‍यायालयासमोर उघड !

अधिवक्‍ता अनिल रुईकर उलट तपासणीत म्‍हणाले, ‘‘डॉ. तावडे यांच्‍या घरातून एक मोठी वही जप्‍त केली, त्‍यात अनेक पृष्‍ठे कोरी आहेत; मात्र कोर्‍या पृष्‍ठांवर नंतर कुणी नोंद करू नये यांसाठी पंच अथवा अन्‍वेषण अधिकारी यांच्‍या कुणाच्‍याही स्‍वाक्षरी नाहीत.

हिंदु संघटनांच्या विरोधातील न्यायालयीन प्रकरणे आणि त्यामागील षड्यंत्र !

कार्य उभारणीसाठी घ्यावे लागणारे कष्ट आणि हे कार्य थांबावे म्हणून षड्यंत्रकारी देशी-विदेशी शक्तींनी सनातन संस्थेवर केलेले आघात थांबवण्यासाठी किंवा त्याचा परिणाम म्हणून भोगावे लागणारे कष्ट यांत पुष्कळ मोठे अंतर आहे !