भाविकांना आध्यात्मिक लाभ प्राप्त करून देणारी मंदिर व्यवस्था निर्माण व्हावी ! – परिसंवादामध्ये सहभागी झालेल्या विश्वस्तांचा मनोदय
मंदिरांच्या माध्यमातून देवहित, भक्तहित आणि धर्महित साधल्यास चांगले व्यवस्थापन साध्य होणे शक्य !
मंदिरांच्या माध्यमातून देवहित, भक्तहित आणि धर्महित साधल्यास चांगले व्यवस्थापन साध्य होणे शक्य !
गेल्या मासात नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या (‘जे.एन्.यू.’च्या) परिसरातील अनेक भिंतींवर ब्राह्मण आणि व्यापारी यांच्या विरोधात घोषणा लिहिण्यात आल्या. हे कृत्य साम्यवादी (कम्युनिस्ट) विचारसरणीशी संबंधित विद्यार्थ्यांनी केल्याचे म्हटले जाते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ जानेवारी या दिवशी बेळगाव येथील छत्रेवाडा येथे प्रांतीय हिंदु अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .
या वेळी त्यांनी उपस्थितांना ‘सनातन पंचांग’चा उद्देश सांगितला. उपस्थितांपैकी अनेकांनी कार्यक्रमस्थळीच स्वतःच्या भ्रमणभाषमध्ये हिंदी पंचांग ‘डाऊनलोड’ करून घेतले.
जयपूर येथील ‘ज्ञानम्’ महोत्सवात ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ परिसंवाद !
‘सनातन’ आणि ‘हिंदुत्व’ हे एकच आहे. ‘हिंदुत्व’ ही आपली, तसेच भारताची जीवनधारा आहे. ती संपूर्ण विश्वाचीही जीवनधारा होईल.
हिंदु जनजागृती समिती आयोजित उत्तर भारत हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले !
भारत आणि नेपाळ अनादि काळापासून हिंदु राष्ट्र होते; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या दुष्टचक्रात फसल्यामुळे येथील हिंदूंचे दमन होत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन आणण्यासाठी येथे परत घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र स्थापन करणे अनिवार्य आहे.
अनादीअनंत काळापासून भारत हिंदु राष्ट्र होता आणि आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतात ५६६ स्वतंत्र हिंदु राजसंस्थाने होती. वर्ष १९५० मध्ये आपण राज्यघटनेचा स्वीकार केला.
प्रखर राष्ट्राभिमान, हिंदु धर्मावरील नितांत प्रेम अन् तत्त्वनिष्ठा यांचे गोमंतकातील मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प्राध्यापक सुभाष वेलिंगकर ! संघटनांमध्ये उत्तुंग कार्य करूनही गोमंतकातील सर्व हिंदु संघटना, मंदिरे आणि मठ-आश्रम यांना त्यांचा आधार वाटतो. हेच प्रा. वेलिंगकर यांचे व्यापकत्व !