गुरुदेवा, ‘कधी विसर न व्हावा’, हीच तुम्हा प्रार्थना ।
काळ चालला पुढे । गतायुष्याचा विचार करिता, कोणी नसे रे तुझे ॥ १ ॥
पूर्वपुण्याई फळा आली। झालो आश्रमवासी॥ २॥
काळ चालला पुढे । गतायुष्याचा विचार करिता, कोणी नसे रे तुझे ॥ १ ॥
पूर्वपुण्याई फळा आली। झालो आश्रमवासी॥ २॥
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
प.पू. गुरुदेवांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त १७.५.२०२२ या दिवशी मला सुचलेली कविता पुढे दिली आहे.
चैत्र कृष्ण नवमी (१४.४.२०२३) या दिवशी श्री. अभय वर्तक यांचा ४८ वा वाढदिवस आहे. त्या िनमित्ताने त्यांची बहीण सौ. श्रावणी फाटक यांनी ‘अभय विजय वर्तक’ या नावाच्या आद्याक्षरावरून केलेली कविता पुढे दिली आहे.
‘एकदा भावसत्संग संपल्यावर माझा भाव जागृत होऊन मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन करतांना मला पुढील काव्यपुष्प स्फुरले.
वेलीला आधार जसा वृक्षाचा ।
तसाच आधार तुझा साधकांना ॥
‘घरास आश्रम समजावे’, हे तू आम्हा शिकवलेस ।
जाणीव ही ठेवूनी मनी आनंदाने जात आहेत दिवस ॥
सकाळी देवपूजेसाठी फुले काढतांना ‘मला फुले काव्य सांगत आहेत, तसेच ती गुरुचरणी जाण्यास आतुरली आहेत’, असे मला वाटते. गुरुदेवांच्या कृपेने सुचलेली कविता गुरुचरणी अर्पण करतो.