आपण होऊ राष्ट्रवीर।

कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग  येथील साधक श्री. दत्तात्रय पटवर्धन  (वय ७० वर्षे ) यांनी भारतमातेचे केलेले गुणवर्णन  आणि आपले तिच्याप्रती असलेले कर्तव्य यांविषयी त्यांना सुचलेले काव्य येथे देत आहोत.

शिवभक्त महानंदा शिवासाठी नृत्य करत असतांना तिला स्फुरलेली कविता !

तुझेच कीर्तन आणि तुझेच अर्चन ।
तुझेच पूजन नि तुझ्यासाठीच नर्तन ।

हे श्रीसत्‌शक्ति, आप हैं साक्षात् मां नारायणी ।

नारायण स्वरूप गुरुदेव हमारे । साधकों को मोक्ष का मार्ग दिखाते ।।
उनकी कृपा दिलातीं, साधना में स्थिर करतीं । नारी नहीं, आप हैं साक्षात् मां नारायणी ।। १ ।।

श्रीसत्‌शक्ति, श्रीचित्‌शक्ति । मां, तुम हो जगत की उद्धारिणी ।

श्रीसत्‌शक्ति, श्रीचित्‌शक्ति I तुम हो महालक्ष्मी, तुम ही महासरस्वती ।
मां, तुम हो गुरुदेवजी की उत्तराधिकारिणी ।।

अशीच राहो तुझी कृपादृष्टी आम्हावरी ।

साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी प्रार्थना करतांना कु. मयुरी डगवार यांना सुचलेली कविता येथे देत आहोत.

हे रामराया, सत्वरी स्थापन करावे हिंदु राष्ट्र या घोर कलियुगी।

तारक आणि मारक अनंत रूपे प्रभु श्रीरामाची।
कोटी कोटी प्रार्थना करूया रघुरायाच्या चरणी।।
हे रामराया, रामराज्य स्थापिले तुम्ही त्रेतायुगी।
सत्वरी स्थापन करावे हिंदु राष्ट्र या घोर कलियुगी।।

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मातृभूमीविषयीची तळमळ, म्हणजे ‘सागरा प्राण तळमळला…’ हे भावगीत !

‘मी जरी थोडेबहुत वाङ्मय लिहिले असले, तरी त्याला नेहमी शासनद्रोही म्हणून बंधनात आणि शासनाकडून उपेक्षित अशाच अवस्थेत रहावे लागले आहे. ब्रिटिशांचे राज्य असतांना त्यांच्या विरोधी सशस्त्र क्रांतीचा मी प्रयत्न केला; म्हणून त्यांनी माझ्या वाङ्मयावर बंदी घातली आणि स्वातंत्र्य आले, तेव्हा मी हिंदूसंघटनी असल्यामुळे अधर्माला महत्त्वाचा धर्म समजणार्‍या काँग्रेस शासनाने माझ्या वाङ्मयाला अंधारात ठेवण्याचे प्रयत्न केले. … Read more

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रती अपार कृतज्ञताभाव असलेले ठाणे येथील श्री. ओंकार अशोक नातू !

‘माझ्या लहानपणापासून आतापर्यंतच्या आयुष्याची कमान सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) त्यांच्या हातात घेतली आहे. मी आतापर्यंत शिकलेल्या प्रत्येक गोष्टीचा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सेवेत उपयोग होत आहे’, असे माझ्या लक्षात आले.

गुरुदेवांच्या दर्शनाने, मी भाग्यशाली झाले।

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मंदाकिनी चौधरी यांनी ओव्या लिहिल्या आहेत. या ओव्यांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संत आणि साधक यांचा उल्लेख आहे. त्यांच्यात या सर्वांप्रती असणारा भाव या ओव्यांतून लक्षात येतो.

गुरुदेवा, व्हावे मी तव चरणीचा एक धूलीकण ।

युगांमागूनी युगे चालली गुरुदेवा, करावी तव प्रीतीची आराधना । सदा अनुसंधानात रहावे तुमच्या, श्वासागणिक तव प्राप्तीची याचना ।। १ ।।
साधनेतील आरंभीचा उत्साह, न ती तळमळ उरे अंतरी । तरी गुरुदेवा, हात देता पदोपदी, तव कृपे साधनेचा दीप तेवे हृदयमंदिरी ।। २ ।।