गुरुदेवा, ‘कधी विसर न व्‍हावा’, हीच तुम्‍हा प्रार्थना ।

काळ चालला पुढे । गतायुष्‍याचा विचार करिता, कोणी नसे रे तुझे ॥ १ ॥
पूर्वपुण्‍याई फळा आली। झालो आश्रमवासी॥ २॥

आलो परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गावा ।

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

जय जयकार करें श्रीजयंत की ।

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने…

परम पूज्यांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपादृष्टीने जाहले चराचर धन्य ।

प.पू. गुरुदेवांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त १७.५.२०२२ या दिवशी मला सुचलेली कविता पुढे दिली आहे.

सौ. श्रावणी फाटक यांनी त्यांचे मोठे भाऊ श्री. ‘अभय विजय वर्तक’ यांच्या नावाच्या आद्याक्षरावरून केलेली कविता

चैत्र कृष्ण नवमी (१४.४.२०२३) या दिवशी श्री. अभय वर्तक यांचा ४८ वा वाढदिवस आहे. त्या िनमित्ताने त्यांची बहीण सौ. श्रावणी फाटक यांनी ‘अभय विजय वर्तक’ या नावाच्या आद्याक्षरावरून केलेली कविता पुढे दिली आहे.

गुरुराया, तुमच्या भेटीची ओढ लागली ।

‘एकदा भावसत्संग संपल्यावर माझा भाव जागृत होऊन मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन करतांना मला पुढील काव्यपुष्प स्फुरले.

कवितारूपी मानसपूजा स्‍वीकारूनी द्यावे आशीर्वचन ।

वेलीला आधार जसा वृक्षाचा ।
तसाच आधार तुझा साधकांना ॥
‘घरास आश्रम समजावे’, हे तू आम्‍हा शिकवलेस ।
जाणीव ही ठेवूनी मनी आनंदाने जात आहेत दिवस ॥

आता गुरुचरणी जाऊया ।

सकाळी देवपूजेसाठी फुले काढतांना ‘मला फुले काव्य सांगत आहेत, तसेच ती गुरुचरणी जाण्यास आतुरली आहेत’, असे मला वाटते. गुरुदेवांच्या कृपेने सुचलेली कविता गुरुचरणी अर्पण करतो.