जळगाव, ३ एप्रिल (वार्ता.) – सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत. समाजाला आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणार्या सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेने समाजाला आनंददायी बनवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पाळधी येथील धर्मप्रेमीना ‘स्वामी समर्थ केंद्रा’त ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर श्री. राजहंस यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा पुष्कळ धर्मप्रेमींनी लाभ घेतला.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पाळधी (जिल्हा जळगाव) येथे ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान !
पाळधी (जिल्हा जळगाव) येथे ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान !
नूतन लेख
- ‘अण्णासाहेब गुंडेवार कॉलेज’ या परीक्षाकेंद्राला नागपूर विद्यापिठाने परीक्षेची कल्पनाच दिली नाही !
- अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !
- १० मे या दिवशी कल्याण येथे पंतप्रधान येणार असल्याने रस्त्यांची दुरुस्ती
- नागपूर येथे विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला !
- पुणे येथे रक्त तपासणी नमुन्यांच्या ट्यूब घाटात टाकणार्या आस्थापनाला १ लाख रुपयांचा दंड !
- नाशिक येथे पैसे वाढवून देण्याचे आमीष दाखवून बनावट नोटा देणार्याला अटक