भारताचे सडेतोड परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर !
बांगलादेशची राजधानी ढाका येथे मे मासात ६ वी ‘इंडियन ओशियन कॉन्फरन्स’ म्हणजेच ‘हिंद महासागर परिषद’ पार पडली. या वेळी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर हेही उपस्थित होते. डॉ. जयशंकर यांनी चीनसह पाकिस्तानला चांगलेच धारेवर धरले.
भारताच्या सीमावर्ती राज्यांची भयावह स्थिती !
वर्ष १९४७ मध्ये भारताचे दोन भाग करून पाकिस्तानच्या जिना यांनी द्विराष्ट्र तत्त्व स्वीकारले होते. मग मात्र भारतालाच मागील ७५ वर्षांपासून ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’, असे का घोषित करावे ? वर्ष १९७२ मध्ये बांगलादेशाची निर्मिती झाली. इस्लामिक कट्टरतावाद्यांनी बांगलादेशामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण केली आहे. पूर्वी तेथे १५ टक्के हिंदू होते. आता त्यांची लोकसंख्या केवळ ८ टक्क्यांच्या आसपास आहे.
बांगलादेशमध्ये हिंदूंच्या नरसंहाराची चेतावणी !
अशा प्रकारे मिथ्या आरोप करून हिंदूंना लक्ष्य करणार्या धर्मांधांवर बांगलादेश सरकारने कठोर कारवाई करावी, यासाठी भारत सरकारने बांगलादेशवर दबाव आणला पाहिजे !
बांगलादेशात हिंदु महिलांच्या कथित अधिकारांसाठी उच्च न्यायालयात याचिका !
बांगलादेशातील हिंदु संघटनांचा विरोध
हिंदु कुटुंबांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप
बांगलादेशच्या नौगाव जिल्ह्यातील कालीमंदिराला धर्मांध मुसलमानांनी लावली आग !
इस्लामी बांगलादेशसमवेत हिंदूबहुल भारताचे संबंध सुधारत असूनही तेथील हिंदूंची मंदिरे आणि देवतांच्या मूर्ती मात्र असुरक्षितच आहेत. केंद्रशासनाने बांगलादेशला यावर जाब विचारणे आवश्यक !
बांगलादेशात दोन जातीय गटांमध्ये हिंसाचार : ८ ठार, अनेक जण घायाळ
पोलिसांनी सांगितले की, हिंसाचारानंतर अनुमाने २०० लोकांनी त्यांची घरे सोडली आणि रोवांगछरी येथील सैन्याच्या छावणीत आश्रय घेतला.
भारतात हिंदूंचे सण पोलीस बंदोबस्तात का साजरे करावे लागतात ? – ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’चा प्रश्न
भारतात श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांकडून झालेल्या आक्रमणानंतर हनुमान जयंतीच्या मिरवणुकांना संरक्षण देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर हे ट्वीट करण्यात आले आहे.
बांगलादेशमध्ये प्राचीन हिंदु मठ धर्मांधांच्या कह्यात
बांगलादेशातील राजशाही जिल्ह्यातील सपुरा भागातील एका प्राचीन हिंदु मठावर स्थानिक धर्मांधांनी अतिक्रमण करून ते कह्यात घेतले आहे. या ३०० वर्षे जुन्या मठावर नाझिमुल इस्लाम नावाच्या स्थानिक नेत्याने अतिक्रमण केले.