काँग्रेसचे गिरीश चोडणकर आणि वॉरन आलेमाव यांची चौकशी
‘हिंदू एकता मंच’च्या पणजी येथील ‘आक्रोश सभे’चे फलित
‘हिंदू एकता मंच’च्या पणजी येथील ‘आक्रोश सभे’चे फलित
बजरंग दलाचे विभाग संयोजक नीलेश शिंदे यांना अज्ञाताने एकांतात गाठून डोक्यावर बंदूक रोखून धमकी दिल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी केला आहे.
पोलिसांना गोतस्करांचे भय वाटते कि कुणाच्या दबावामुळे पोलीस त्यांची प्रतिमा सांभाळत आहेत ?, असा प्रश्न कुणाच्या मनात निर्माण झाल्यास त्यात चूक काय ?
नाशिकमधील धर्मांतराचे प्रकरण पहाता त्या ठिकाणी काही देशद्रोही शक्ती कार्यरत असल्यास त्यांचे अन्वेषण करून त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे…
भारताला हिंदु राष्ट्र करणे, देशात गोवंश हत्याबंदीचा कायदा करणे, आपत्काळात हिंदूंचे रक्षण करणे, १ लाख ‘हनुमान चालिसा केंद्रे’ चालू करणे आदी संकल्प घेऊन ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद’ तथा ‘राष्ट्रीय बजरंग दला’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांचा देशभर दौरा चालू आहे.
या धर्मांधांवर गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार कठोर कारवाई व्हायला हवी, अशी गोप्रेमींची अपेक्षा !
ओसंडून वहाणारा उत्साह, महिला आणि युवक यांची लक्षणीय उपस्थिती, ‘जय श्रीराम’च्या जयघोषात ५ एप्रिल या दिवशी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण झालेल्या हडपसर (पुणे) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी उपस्थित ११ सहस्र हिंदूंनी धर्मबंधुत्व जपत धर्मकार्य करण्याचा केला निर्धार !
रामराज्य येणार असलेल्या भारतात श्रीरामाची गीते वाजणारच, हे धर्मांधांनी लक्षात ठेवावे ! हिंदूंनो, आणखी किती काळ धर्मांधांचा मार खाणार आहात ? हिंदूसंघटनाचे सामर्थ्य कधी दाखवणार ?
हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमात कव्वाली गायण्याचे धाडस होते, हे अशांना भजनासाठी बोलवणार्या हिंदूंना लज्जास्पद आहे !
हिंदूंच्या परिस्थितीचा अपलाभ घेऊन भारतभरात होणारे त्यांचे धर्मांतर रोखण्यासाठी देशपातळीवर धर्मांतरबंदी कायदा करायला हवा !