‘इंस्‍टाग्राम’वर देवतांचा अवमान करणार्‍या धर्मांधावर अहिल्‍यानगर येथे गुन्‍हा नोंद !

स्‍वतःच्‍या धर्माविषयी कट्टर असणारे धर्मांध, हिंदु धर्माचा वारंवार, सहजपणे अवमान करतात, हे संतापजनक आहे. देवतांचा अवमान रोखण्‍यासाठीचा कठोर कायदा व्‍हावा; म्‍हणून लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार का ?

हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा !

गेल्या मासात नूंह (हरियाणा) येथे धर्मांधांनी हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर मोठ्या प्रमाणात आक्रमण करत हिंसाचार केला. या पार्श्‍वभूमीवर हा लेख देत आहोत.

वास्को सप्ताह फेरीत ‘बायबल’चे विनामूल्य वितरण केंद्र बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन करून वितरण केंद्र बंद पाडले !

‘बायबल’चे विनामूल्य वितरण करून भोळ्याभाबड्या हिंदूंचे धर्मांतर करण्याचा हा प्रकार आहे. याला वेळीच आळा घालणार्‍या बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि इतर यांचे अभिनंदन !

अहिल्यानगर येथे नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात अहिदूंंना ‘स्टॉल’ लावण्याची अनुमती देऊ नये !

अहिंदूंंना सामुग्री अथवा खाद्यपदार्थ विक्रीसाठी ‘स्टॉल’ लावण्याची अनुमती देऊ नये’, अशी मागणी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी निवेदनाद्वारे मंदिर प्रशासनाकडे केली आहे.

आगशी (गोवा) येथे बैलाची अवैध वाहतूक रोखणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण ! 

गोरक्षक किंवा बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी लक्षात आणून दिलेल्या घटनांच्या व्यतिरिक्त अशा आणखी कितीतरी घटना घडत असणार !

इस्लामिक स्टेटच्या मुखपत्रातून हिंदूंचाच सूड उगवण्याची धमकी

जिहादी आतंकवादी आणि धर्मांध मुसलमान यांच्यापासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

बायथाखोल, बोरी येथे लाखो रुपयांचे अनधिकृत गोमांस कह्यात !

गोमांसाविषयी गोरक्षकांना माहिती मिळते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना का मिळत नाही ?

नूंह (हरियाणा) येथे विहिंपच्या आजच्या ‘बृजमंडल जलाभिषेक यात्रे’ला हरियाणा सरकारने अनुमती नाकारली !

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या धार्मिक यात्रेवर आक्रमण झाले आणि पुन्हा हिंदु यात्रा काढत असतांना त्यांना अनुमती नाकारली जाते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

प्रबोधनानंतर जिन्याच्या पायर्‍यांवरील विडंबन करणार्‍या ‘श्रीराम फायनान्स’च्या पट्ट्या काढल्या !

देवतांच्या विडंबनाविषयी प्रबोधन करून धर्महानी रोखणार्‍या बजरंग दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! असे कार्यकर्ते हीच हिंदु धर्माची शक्ती आहे !

अखंड भारत संकल्‍प दिवस म्‍हणजे वैभवशाली भारतनिर्मितीचा संकल्‍प ! – आकाश जाधव, बजरंग दल

अखंड भारत संकल्‍प दिवस म्‍हणजे खंडप्राय देश एकत्र करून पुन्‍हा वैभवशाली भारत निर्माण करण्‍याचा संकल्‍प होय, असे प्रतिपादन बजरंग दलाचे जिल्‍हा संयोजक श्री. आकाश जाधव यांनी केले.