पाकिस्तानमध्ये कथित ईशनिंदेच्या नावाखाली हिंदु तरुणाला अटक !
अकबर राम असे या हिंदु तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर इस्लामिक धार्मिक स्थळांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
अकबर राम असे या हिंदु तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर इस्लामिक धार्मिक स्थळांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देश काही क्षेत्रांमध्ये गरुडभरारी घेत आहे, तर काही क्षेत्रांमध्ये विकास होण्यासाठी आपल्याला अजूनही परिश्रम करावे लागणार आहेत.
भविष्यात लोकशाही मार्गाने ही सर्व मंदिरे मिळवल्यानंतरही त्यांच्या रक्षणार्थ हिंदूंकडे काही दूरगामी योजना आहे का ? सरकारवर अवलंबून न रहाता मंदिरांचे रक्षण करण्यास हिंदूंनी स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारणेही तितकेच आवश्यक आहे !
गाझीपूर (उत्तरप्रदेश) येथील सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालयातील घटना
२ मुसलमान विद्यार्थी निलंबित
उत्तरप्रदेशचे कानपूर शहर ख्रिस्ती मिशनर्यांच्या धर्मांतराच्या कारवायांचा गड बनले आहे. शहरातील घाटमपूर, श्यामनगर, रावतपूर, कर्नलगंज आणि मुन्नीपुरवा या भागातील शेकडो हिंदु कुटुंबांना आमीष दाखवून धर्मांतरित करण्यात आले आहे.
गोव्यात महिला आणि मुली गायब होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना ? या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना ? याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र चौकशी समिती अथवा पथक नेमावे.
लव्ह जिहादसारख्या हिंदूंच्या मुळावर उठलेल्या षड्यंत्राच्या विरोधात केंद्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्तुत्य आहे !
‘आधी काश्मीर जळले, बंगाल जळले, मणीपूर जळले, मेघालय जळले, मिझोरम जळले आणि आता हरियाणा जळत आहे. शिवभक्त कावड घेऊन जात असतांना त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली, गोळीबार करण्यात आला, वाहने जाळण्यात आली ..
नूंह येथील अलवर रुग्णालयावरील आक्रमणाचे प्रकरण !
हिंदूंनो, तुमच्या आई-बहिणींना अशा नराधमांपासून वाचवायचे असेल, तर संघटित व्हा आणि हिंदु युवतींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा !