मुसलमान तरुणाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या हिंदु तरुणीची आत्महत्या !
लव्ह जिहादपासून वाचण्यासाठी प्रत्येक हिंदु मुलगी आणि महिला यांना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे ! हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे !
लव्ह जिहादपासून वाचण्यासाठी प्रत्येक हिंदु मुलगी आणि महिला यांना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे ! हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे !
भारतातील अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांची नोंद घेऊन भारतातील हिंदूंना तालिबानी ठरवणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आता गप्प का ?
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांनी काश्मीर जिल्ह्यातील गुन्हेगारीग्रस्त कंधकोटमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी आवाज उठवला.
गेल्या मासात नूंह (हरियाणा) येथे धर्मांधांनी हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर मोठ्या प्रमाणात आक्रमण करत हिंसाचार केला. या पार्श्वभूमीवर हा लेख देत आहोत.
‘एकमेकांशी काही संबंध नसलेल्या २ वेगवेगळ्या घटनांमध्ये हिंसाचार होऊन काहींचे मृत्यू झाले. त्यामुळे भारतामध्ये पुन्हा दोन धर्मांमध्ये फूट पडली. या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या; परंतु यापैकी एका घटनेचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला…
हरियाणामधील गुरुग्रामजवळील नूंह (हरियाणा) हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. मेवात दंगलीविषयीच्या अन्वेषणातून आता पुरावे बाहेर येऊ लागले आहेत. यातून हा कसा पूर्वनियोजित कट होता ? हे दिसून येते.
अशांना भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
‘जो कुणी नूंह (मेवात)मधील हिंसाचाराकडे खोलवर पाहील, तो चिंतित आणि घाबरून जाईल.
या वेळी त्यांना परत आणण्यात सैन्याने बजावलेल्या भूमिकेचेही मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांनी कौतुक केले.
मशिदीच्या भोंग्यांवर वापर कसा केला जातो आणि भविष्यात हिंदूंच्या विरोधात काय घडणार आहे ?, हे यावरून लक्षात येते. त्यामुळे देशातील सर्वच मशिदींवरील भोंगे काढणे किती आवश्यक आहे ?, हे पोलीस आणि प्रशासन यांनी जाणावे !