पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून आता बसच्या सुट्या भागांचा लिलाव !

स्वारगेट बसस्थानकात बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी नादुरुस्त आणि आयुर्मान संपलेल्या बस १५ एप्रिलपर्यंत मोडीत काढण्याचे आदेश दिले आहेत.

गाभार्‍यातील दगडी कामाच्या संदर्भात लेखी अहवाल द्या !

‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती’चे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांची पुरातत्व विभागाला सूचना

Kerala 400 Missing Girls : लव्ह जिहादमुळे केरळमधील केवळ एका तालुक्यातून ४०० ख्रिस्ती तरुणी बेपत्ता !

केंद्र सरकारने आता तरी संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा बनवून त्यात कठोर शिक्षेची तरतूद करणे आवश्यक आहे !

No Order To Ban Holi, Jaipur School : सोफिया शाळेने विद्यार्थ्यांना शाळेत होळी खेळण्यावर घातलेली बंदी घेतली मागे !

जर शिक्षणमंत्र्यांनी विरोध केला नसता, तर या मिशनरी शाळेने होळी खेळण्यावरील बंदी कायम ठेवली असती, हे लक्षात घेता अशा शाळांवर कठोर कारवाई करणेही आवश्यक आहे. तसेच कुणी पुन्हा असे करू नये; म्हणून तसे नियमच बनवले पाहिजेत !

Namaz on Road In Sanand (Gujarat) : ३ मजली मशीद असून रस्त्यावर नमाजपठण : गुजरातमधील सानंद उपनगरातील व्यावसायिकांची  प्रशासनाकडे तक्रार !

अशी तक्रार का करावी लागते ? प्रशासन आणि पोलीस यांना हे दिसत नाही का ?

Roza On Road Outside Maharashtra Assembly : अर्थसंकल्पीय अधिवेशनकाळात विधीमंडळाच्या बाहेर रोजा सोडण्यासाठी अडवला जात आहे पादचारी रस्ता !

धर्मनिरपेक्ष देशात अशा प्रकारे एकाच धर्माच्या धार्मिक सणासाठी सार्वजनिक रस्ता अडवून समस्त जनतेला वेठीस धरणे कितपत योग्य ? अशा प्रकारची सूट कधी हिंदूंना मिळते का ?

सांगली शहरातील अनधिकृत फ्लेक्स छापणार्‍या मुद्रणालयावर महापालिकेकडून कठोर कारवाई !

महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी शहरातील अनधिकृत व्यवसायाची नोंद घेऊन जागेवर जाऊन ही कारवाई केली आहे.

Karnataka Bans Shampoos Soaps Near Pilgrimage : तीर्थक्षेत्रांच्या नदीकाठी साबण आणि शॅम्पू यांच्या विक्रीवर बंदी !

यासंदर्भात वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी सूचना दिली असून भाविकांनी नदीत कोणतीही वस्तू टाकू नये, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Bengal Kali Idol Vandalized : बशीरहाट (बंगाल) येथे धर्मांध मुसलमानांनी कालीमाता मंदिरावर आक्रमण करून केली मूर्तीची तोडफोड

जोपर्यंत बंगालमधील मुसलमानप्रेमी तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली जात नाही, तोपर्यंत बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेसह हिंदूंचे रक्षण होणार नाही !