Goa DMC College Exams :उपस्थिती अल्प असल्याने आसगाव येथील ‘डी.एम्.सी.’ महाविद्यालयाचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित !

अनुपस्थित विद्यार्थ्यांची बाजू घेऊन विद्यार्थी संघटना चुकीचा पायंडा पाडत आहेत. इतर विद्यार्थीही असेच करतील. मग महाविद्यालयाच्या नियमांना काय अर्थ रहाणार ?

कोल्हापूर जिल्ह्यातील ३ सहस्र ८५१ शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश !

जामिनावर सोडलेल्या व्यक्ती, दंग्यांमधील व्यक्ती, तसेच अन्य यांच्याकडून राजकीय हितसंबंधातून त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी सर्व शस्त्रे जमा करून घेणे अत्यावश्यक आहे.

‘मशिदीच्या’ चाव्या सरकारकडेच रहाणार ! – सर्वोच्च न्यायालय

जळगाव येथील पांडववाड्याचे प्रकरण

PM Modi Haters : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणारा व्हिडिओ बनवणार्‍या रोहित कुमार याला मुसलमानांकडून बेदम मारहाण !

असे व्हायला म्हैसुरू भारतात आहे कि पाकिस्तानात ? भारतात मुसलमान संकटात असल्याची ओरड करणारी अमेरिका आता भारतात अशा मुसलमानांमुळे हिंदू संकटात आहे, असे म्हणण्याचे धाडस करेल का ?

Karnataka Love JIhad Issue : पीडितेचे वडील असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकाला लव्ह जिहाद अस्तित्वात असल्याचे मान्य; मात्र गृहमंत्र्यांना अमान्य !

लव्ह जिहादचे वास्तव नाकारून कर्नाटकातील तरुणी आणि महिला यांच्या सुरक्षेशी खेळणारे कर्नाटकचे गृहमंत्री ! अशा राज्यकर्त्यांच्या राज्यात लव्ह जिहादच्या घटना घडून तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

एवढे अनधिकृत बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

‘गिरकारवाडा, हरमल (गोवा) येथील २१६ पैकी ८८ जणांना अनधिकृत बांधकाम पाडण्याविषयी, तर ५३ व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याविषयी नोटीस बजावल्याची माहिती गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा अर्ज प्रविष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षांत केलेले काम हा केवळ ‘ट्रेलर’ होता. ते तिसर्‍यांदा पंतप्रधान झाल्यानंतर देश महासत्ता बनेल.

Loksabha Elections 2024 : बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट !

या घटनेवरून ‘बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणेच आवश्यक आहे’, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?

Goa New Education Policy : सरकार यंदापासून इयत्ता ९ वीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याची शक्यता !

नवीन धोरणानुसार पहिली भाषा इंग्रजी, तसेच दुसरी आणि तिसरी भाषा ही भारतीय भाषा असणे सक्तीचे असेल. तसेच तिसरी भाषा म्हणून विदेशी भाषा घेण्याचा पर्याय ही आता असणार नाही.

निवडणूक ओळखपत्राविना अन्य ओळख पुरावेही मतदानासाठी चालणार !

मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य १२ प्रकारचे ओळख पुरावे स्वीकारण्याची अनुमती निवडणूक आयोगाने दिली आहे.