महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा
मालवणमध्ये ‘मालवणी भवन’ उभारणार !
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा
मालवणमध्ये ‘मालवणी भवन’ उभारणार !
अमली पदार्थांच्या संदर्भात शासन शून्य सहनशीलतेचे धोरण राबवत असेल, तर नशेचा अंमल आणि अश्लीलता पसरवणार्या अशा कार्यक्रमांनाच अनुमती देणे टाळले पाहिजे !
‘विशेष समिती’ची स्थापना : सिंगापूर अन् अबूधाबीच्या धर्तीवर होणार अभ्यास ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
जनतेला धर्मशिक्षण न दिल्यामुळे शिर्डी येथेही निकृष्ट दर्जाचे पेढे विकण्याचे काम करत आहेत, हे दुर्दैवी ! अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
हिंदूंच्या सण-उत्सवांत प्रदूषण शोधणारे प्रशासन आणि पर्यावरणवादी पशूवधगृहाच्या उघड प्रदूषणाविषयी मात्र डोळे झाकून बसले आहेत !
‘महाडीबीटी २.०’अंतर्गत सर्व विभागांच्या योजना एकाच व्यासपिठावर येणार आहेत. यामुळे अर्ज प्रक्रिया सुलभ होऊन नागरिकांचा वेळ आणि कष्ट वाचतील.
जिल्ह्यात आपत्तीच्या दृष्टीने ११८ धोक्याची ठिकाणे शोधण्यात आली आहेत. त्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारच्या आपत्ती निवारणासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज आहे.
लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन यांच्या पुढाकाराने नव्हे, तर स्वतःच्या सुविधांसाठी जनतेलाच सातत्याने संघर्ष करावा लागतो, हे दुर्दैव !
राज्यातील वाढती लोकसंख्या आणि अधिकाराच्या सार्वजनिक वाहतुकीचा अभाव लक्षात घेऊन ‘एस्.टी महामंडळा’साठी ८ सहस्र ३०० नवीन बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत.
२३ जून या दिवशी मुंबईतील लोकल रेल्वेमध्ये मयंक लोहार या २२ वर्षीय युवकाची क्षुल्लक कारणावरून रोशन सुवर्णा नावाच्या युवकाने चाकूने वार करून निघृण हत्या केली.