कराचीमधील आक्रमणामागे हात असल्याचा आरोप भारताने फेटाळला !
पाकने जे पेरले आहे, तेच तेथे उगवत असतांना स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी तेथील राज्यकर्ते भारताच्या नावाने खडी फोडत आहेत, हे स्पष्ट आहे !
पाकने जे पेरले आहे, तेच तेथे उगवत असतांना स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी तेथील राज्यकर्ते भारताच्या नावाने खडी फोडत आहेत, हे स्पष्ट आहे !
याविषयी पाकिस्तानने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पाकिस्तानच्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या सीमेत आक्रमण केल्याचे सांगितले जात आहे.
प्रत्येक आतंकवाद्याला फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा करणे आवश्यक आहे अन्यथा असे आतंकवादी शिक्षा भोगून सुटल्यानंतर पुन्हा घातपाती कारवायाच करणार, यात शंका नाही !
पाकिस्तानी सैन्यदलाने बलुचिस्तानमध्ये एक गुप्त मोहीम राबवली आहे. या कारवाईत बलुचिस्तानमधील ३५ स्वातंत्र्यसैनिकांना ठार मारले असून ३ वरिष्ठ कमांडरना अटक करण्यात आली आहे.
या आक्रमणाला अफगाणिस्तान जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पाकने संपूर्ण बलुचिस्तानमध्ये अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. यावेळी ३ आत्मघाती आक्रमणकर्त्यांसह ९२ बलुचिस्तान्यांना ठार करण्यात आले. पंजगुर आणि हरनाई जिल्ह्यांत‘ तेहरिक ए तालिबान पाकिस्तान’ संघटनेचे ४१ आतंकवादी मारले गेले.
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील करक जिल्ह्यात अज्ञात आक्रमणकर्त्यांनी पोलीस वाहनावर केलेल्या आक्रमणात वाहनातील सर्व ५ पोलीस ठार झाले.
भारतात आतंकवादी कारवाया घडवून सहस्रावधी नागरिकांचा जीव घेणार्या पाकचे तालिबानी आतंकवादी केवळ ४ सहस्र सैनिकांनाच ठार करत असतील, तर ते नगण्यच होय !
पाकिस्तानच्या हवाई आक्रमणाचा उगवला सूड !
जर भारत अफगाणिस्तानातील सरकारला नियंत्रित करून पाकला धडा शिकवत असेल, तर भारतियांना त्याचे कौतुकच वाटेल !