भ्रमणभाष सुविधा सुधारण्यासाठी २०० भ्रमणभाष मनोरे उभारण्याचा शासनाचा प्रस्ताव
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘भ्रमणभाष मनोरे उभारल्याने विद्यार्थी, ‘आयटी’ व्यावसायिक, ‘टॅक स्टॉर्टअप’ आदी समाजाच्या विविध घटकांना लाभ होणार आहे.’’
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘भ्रमणभाष मनोरे उभारल्याने विद्यार्थी, ‘आयटी’ व्यावसायिक, ‘टॅक स्टॉर्टअप’ आदी समाजाच्या विविध घटकांना लाभ होणार आहे.’’
राजमुंद्री (आंध्रप्रदेश) येथील विघ्नेश्वर मंदिरामध्ये भगवान श्री सुब्रह्मण्येश्वर स्वामी यांची मूर्ती अज्ञातांकडून फोडण्यात आली. राज्यात गेल्या १९ मासांमध्ये १२० मंदिरांवर आक्रमणाच्या घटना घडल्या आहेत.
‘व्याधकार ग.म. भैय्यासाहेब वालावलकर जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार’ जिल्हा पत्रकार संघाचे सचिव तथा दैनिक कोकणसादचे उमेश तोरसकर, ‘छायाचित्र पुरस्कार’ मालवण येथील समीर म्हाडगुत, ‘कै. वसंत दळवी स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार’ ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’चे पणदूर प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांना घोषित करण्यात आला आहे.
या धरणे आंदोलनात सुमारे २०० ऊस उत्पादकांनी सहभाग घेतला. ऊस उत्पादकांनी प्रारंभी सांगे शहरात मोर्चा काढला.
आतंकवाद्यांचा कायमचा नायनाट करण्यासाठी पाकला नष्ट करा !
एक स्पष्ट होते की, सत्य लपत नाही आणि दुष्कृत्ये करणारे दुर्जन हे सदा सर्वकाळ जनतेला फसवू शकत नाही. २८ वर्षांनंतरही सत्य समोर आले आणि ‘पाद्री वासनेसाठी हत्याही करू शकतात’, हे उघडकीस आले. त्यामुळेच न्यायालयावर १३० कोटी जनतेचा विश्वास अजूनही टिकून आहे.
समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
‘व्यक्तीची दृष्ट काढल्याचा परिणाम तिच्यावर किती काळ (दिवस) टिकतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण देत आहोत . . .
मंदिरात प्रतिवर्षी दसरा, हरिनाम सप्ताह, त्रिपुरारी पौर्णिमा आणि दीपोत्सव कार्यक्रम होतो. या देवतेचा जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्थी या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी ३ जानेवारी २०२१ या दिवशी जत्रोत्सव साजरा होणार आहे.