बहुप्रतीक्षित चिपी विमानतळाचे उद्घाटन जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात होणार

चिपी-परूळे येथे साकारात असलेल्या सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळाच्या प्रवासी वाहतुकीचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. २० जानेवारीनंतर प्रत्यक्ष प्रवासी आरक्षण चालू होणार आहे.

गुरूंचे कार्य ठरलेले असते, साधकाच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्याला मार्गदर्शन करणारे गुरु भेटतात !

परात्पर गुरु हे ९५ टक्क्यांच्या अधिक आध्यात्मिक पातळीचे असून त्यांचे एक कार्य ‘संत घडवणे’ हे असते; म्हणून सनातनमध्ये ३ डिसेंबर २०२० पर्यंत ११० साधक संत झाले आहेत आणि १ सहस्र ३५३ साधक संत होण्याच्या मार्गावर आहेत.’

मळावाडी, माणगाव येथील चोरीच्या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश

कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मळावाडी, माणगाव येथे २२ डिसेंबर २०२० या दिवशी श्रीमती अनुराधा गोपीनाथ खरवडे यांचे घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशी एकूण १ लाख २७ सहस्र रुपयांची चोरी झाली होती.

वेल्लोर (तमिळनाडू) येथे शिष्यवृत्ती देण्याच्या नावाखाली लोकांना लुटणार्‍या पाद्रयाला अटक

पाद्रयांच्या गुन्हेगारी वृत्तीच्या विरोधात भारतातील प्रसारमाध्यमे नेहमीच मौन बाळगतात; मात्र हिंदूंच्या संतांच्या विरोधातील खोट्या आरोपांना भरभरून प्रसिद्धी देतात, हे लक्षात घ्या !

काँग्रेसचे नेते प्रतापसिंह राणे आणि त्यांच्या पत्नी कोरोनाबाधित

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांचे वडील तथा पर्ये मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे आणि त्यांच्या पत्नी विजयादेवी राणे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्या दोघांनाही गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून धर्मांतर करणार्‍या धर्मांध तरुणाला अटक

लव्ह जिहादविरोधी कायदा केल्यानंतरही अशा घटना घडत आहेत, त्यामुळे आता अशा प्रकरणांत लवकरात लवकर खटला चालवून आरोपींना कठोर शिक्षा होण्यास प्रारंभ झाला पाहिजे !

आगामी विधानसभा निवडणूक भाजप सहज जिंकणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सिद्ध झाला आहे. राज्यातील सर्व ४० मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांसाठी मेळावे घेतले जाणार आहेत. आगामी निवडणुकीनंतर ‘गोमंतकियांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्‍वास ठेवला’, असे चित्र दिसेल.’’

उत्तरप्रदेशात १० वीच्या विद्यार्थ्याकडून वर्गातील बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून मित्राची गोळ्या झाडून हत्या

विद्यार्थ्यांना लहानपणापासून साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! याला स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! हिंदु राष्ट्रात विद्यार्थ्यांना साधना शिकवून धर्माचरण करण्यास सांगितले जाईल !

महाराष्ट्र सरकार विसर्जित करण्यासाठी आखाडा परिषद राष्ट्रपतींना निवेदन देणार

अखिल भारतीय आखाडा परिषदेने राष्ट्रपतींकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार विसर्जित करून तेथे पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. साधू-संतांच्या प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे.

गोव्यातही घेतली कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम

पणजी येथील नागरी आरोग्य केंद्र, हळदोणा आणि खोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच ‘हेल्थ वे रुग्णालय’ या खासगी रुग्णालयात एकूण २५ आरोग्य कर्मचार्‍यांना ‘डमी’ कोविड लस देण्यात आली.