कोल्हापुरात अतीवृष्टीने पूरसदृष्य स्थिती : कोल्हापूर-गगनबावडा, रत्नागिरी महामार्गासह अनेक रस्ते बंद !

कोल्हापुरात अतीवृष्टीने पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. २२ जुलैला सकाळी १० वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ३७ फूट २ इंच इतकी झाली असून २३ जुलैला ही पातळी ४३ फूट गाठण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.

गेल्या ४ वर्षांत ईदसाठी होणार्‍या गोवंशियांच्या हत्येत घट झाल्याचा प्रशासनाचा दावा !

गोवा मांस प्रकल्पात अल्पवयीन गोवंशियांची आणि नियमांचे पालन न करता हत्या केली जात होती !

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या २ मात्रांमधील अंतर ३० दिवस करण्याची गोवा शासनाची केंद्राकडे मागणी

शाळांमध्ये काम करणार्‍या सर्वांचे लसीकरण केल्यानंतर सामाजिक अंतर पाळून कमीतकमी इयत्ता दहावी आणि बारावी यांचे वर्ग चालू करण्याचा विचार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करा ! – अनंत पिळणकर, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस  

निकृष्ट कामामुळे घडलेल्या घटनांची प्रशासन स्वतःहून त्वरित नोंद का घेत नाही ?

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून तक्रारींवर कार्यवाही करण्यात चालढकलणा होत असल्याने २ ऑगस्टला ठिय्या आंदोलन करणार !

एका जिल्हा परिषद सदस्याला तक्रारींवर कार्यवाही होण्यासाठी आंदोलन करावे लागते, तर सामान्य व्यक्तींच्या तक्रारींची नोंद तरी घेतली जात असेल का ?

सत्ययुगाचे महत्त्व !

‘सत्ययुगात नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’

गुरुपौर्णिमेनिमित्त चेन्नईतील ‘श्री टी.व्ही.’वरील प्रश्नोत्तराच्या विशेष कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा सहभाग !

गुरुपौर्णिमेनिमित्त चेन्नईतील ‘श्री टी.व्ही.’वरील विशेष कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् आणि श्री. बालाजी यांनी सहभाग घेतला.

बागपत येथे धर्मांधांनी १५ वर्षीय हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचे धर्मांतर करत गोमांस खाऊ घातले !

अशा वासनांध धर्मांधांना कठोर शिक्षा करण्याची मागणी समाजवादी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, साम्यवादी आदी राजकीय पक्ष, तसेच पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी का करत नाहीत ?

भारताच्या विभाजनाची आठवण करून देणारे जिन्ना हाऊस कह्यात घेऊन तेथे कला आणि सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया त्वरित चालू करावी ! 

भारताच्या विभाजनाची दुःखद आठवण करून देणारे जिन्ना हाऊस स्वातंत्र्यानंतर ओस पडून आहे. स्वातंत्र्यापूर्वी मोहम्मद अली जिन्ना यांनी १० वर्षे तेथेच राहून भारताचे ३ तुकड्यांमध्ये विभाजन करण्याचा कट रचला होता.