कोरोनाची लस घेतलेले लोकही ‘डेल्टा’ विषाणू प्रकारामुळे होत आहेत संक्रमित !

कोरोनाचा ‘डेल्टा’ विषाणूचा प्रकार (व्हेरिएंट) हा घातक असून जगभरात तो चिंतेचा विषय बनला आहे.

केरळ येथील सायरो मलबार चर्चने ५ अथवा त्याहून अधिक अपत्ये असलेल्या ख्रिस्ती दांपत्यांना दिल्या आर्थिक सुविधा !

‘लोकसंख्या नियंत्रण कायद्या’ची आज देशाला नितांत आवश्यकता असतांना चर्चने दिलेली ही सुविधा म्हणजे राष्ट्रघात आहे

आय.एम्.ए.चे धर्मांध ख्रिस्ती अध्यक्ष जयलाल यांची आव्हान याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली !

जयलाल यांनी कोरोनावरील अ‍ॅलोपॅथी उपचाराचा झालेल्या चांगल्या परिणामाचे श्रेय येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती धर्म यांना दिले

भिकार्‍यांना भीक मागण्यापासून रोखू शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

स्वातंत्र्यानंतर भिकार्‍यांची समस्या भारत सोडवू शकला नाही, हे लज्जास्पद !

पुणे येथील हॉटेल क्लब २४ मध्ये अवैधरित्या चालू असलेल्या हुक्का बारवर गुन्हे शाखेची कारवाई, ३५ सहस्रांचा माल जप्त !

या प्रकरणी हॉटेलचो मालक अमर लटुरे आणि हॉटेल मॅनेजर विक्रम जाधव यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

चिपळूण येथील ३०० पूरग्रस्त कुटुंबांना ब्राह्मण महासंघाच्या वतीने एका मासाचे ‘किराणा किट’ 

चिपळूण शहरातील पूर ओसरत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांकडून साहाय्य कार्याला पुन्हा एकदा प्रारंभ झाला आहे. अशा वेळी साहाय्याचे अनेक हात पुढे येत आहेत.

सांगलीत पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांकडून पूरग्रस्तांना अहोरात्र साहाय्य !

पू. भिडेगुरुजी धारकर्‍यांसह केवळ दिवसाच नाही, तर रात्री-अपरात्री स्वत: पुराच्या पाण्यात उतरून पूरग्रस्तांना लागेल ते साहाय्य करत होते.

आफ्रिकी स्थलांतरितांची नौका समुद्रात बुडून ५७ जणांचा मृत्यू !

आफ्रिकी स्थलांतरितांना युरोपकडे घेऊन जाणारी नौका लिबियाच्या समुद्रात बुडाल्याने ५७ लोक मृत्यूमुखी पडले. नौकेच्या इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

बनावट चावीच्या साहाय्याने पुणे येथील ए.टी.एम्.मधून ७ लाख रुपयांची चोरी

चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेचे व्यवस्थापक राजू कांबळे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी ३ अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.

मागील वर्षांच्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात नगण्य घट !

गेली ६ दशके चालू असलेला नक्षलवाद आतापर्यंत देशातून नष्ट होणे अपेक्षित असतांना त्यात प्रतिवर्षी नगण्य घट होणे आतापयर्र्ंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पदच आहे !