राजस्थानमध्ये काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदाराच्या उपस्थितीत मीणा समाजाच्या युवकांनी फाडला श्रीराम लिहिलेला भगवा ध्वज !

स्वतःची हिंदु पाळे-मुळे विसरून अशा प्रकारे हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारे नतद्रष्टच होत !

उत्तरप्रदेशात अधिकारी आणि दलाल यांच्याकडून राष्ट्रीय पारिवारिक लाभ योजनेमध्ये घोटाळा

पती जिवंत असतांनाही २१ महिला विधवा असल्याचे सांगून पैसे लाटले !  

तळई (जिल्हा रायगड) येथे दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू, ४० बेपत्ता !

संकटांची ही मालिका आता थांबणार नाही. त्यात आपले रक्षण व्हावे, यासाठी भगवंताची आराधना करणे हाच पर्याय आहे !

उशीर होण्यापूर्वी आम्हाला अफगाणिस्तानमधून सुरक्षित बाहेर काढा !

अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख यांचे तालिबानच्या भीतीमुळे आवाहन !
भारत सरकारने या हिंदू आणि शीख यांना साहाय्य करून भारतात आणण्याचा अन् त्यांना सर्व सुविधा पुरवण्याचा तात्काळ प्रयत्न केला पाहिजे !

महाराष्ट्रात अतीवृष्टीमुळे घडलेल्या विविध दुर्घटनांत ५४ जण ठार !

रायगडमधील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधानांकडून प्रत्येकी २ लाख रुपयांचे साहाय्य घोषित !

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने आतंकवाद्यांचे ड्रोन पाडले ५ किलो स्फोटके जप्त !

पाकचे कितीही ड्रोन पाडले, तरी तो अन्य मार्गांनी भारतावर आक्रमणे करतच रहाणार आहे. त्यामुळे पाकलाच नष्ट करणे, हाच जम्मू-काश्मीरसह भारत आतंकवादमुक्त करण्याचा एकमेव मार्ग आहे, हे सरकारने आता तरी जाणावे !

काश्मीरमध्ये चकमकीत ‘लष्कर ए तोयबा’चे २ आतंकवादी ठार !

आतंकवादी बनवण्याचा कारखाना असलेल्या पाकला नष्ट केल्यासच भारतावरील आतंकवादी आक्रमणे थांबतील, हे जाणा !

कोटी कोटी प्रणाम !

पणजी (गोवा) येथील सनातनच्या ४१ व्या संत पू. (श्रीमती) प्रमिला प्रभुदेसाई यांचा आज वाढदिवस
पुणे येथील सनातनच्या ८५ व्या संत पू. (सौ.) संगीता पाटील यांचा वाढदिवस (आषाढ पौर्णिमा)

गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदु धर्माची महानता जगात प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात रामकृष्ण परमहंस गुरु म्हणून आले आणि त्यांच्याकडून महान कार्य करवून घतले

गुरुपौर्णिमा आणि हिंदु राष्ट्र !

मनुष्यजन्म प्राप्त होणे आणि त्यातही त्या जिवात ईश्वरप्राप्ती करण्याची तीव्र तळमळ असणे आणि गुरूंची कृपा होणे या ३ गोष्टी एकत्र येणे, ही दुर्मिळातील दुर्मिळ गोष्ट आहे’, असे आद्य शंकराचार्यांनी म्हटले आहे.