महापुराच्या पाण्यामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर २ सहस्र वाहने अडकली !

महामार्गावरील वाहतूक बॅरिकेट्सच्या साहाय्याने बंद करण्यात आली आहे.

कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल गौरव पुरस्कार जाहीर !

२६ जुलै या दिवशी शनिवारवाडा ते राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंत कारगिल सद्भावना दौड काढण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आदींविषयी अश्‍लाघ्य भाषेत टीका करणार्‍या पाद्य्राला अटक !

आतापर्यंत जगात वासनांध पाद्य्रांच्या कारवाया समोर येत होत्या. आता द्वेषमूलक आणि अश्‍लाघ्य विधाने करणारेही पाद्री आहेत, हेही समोर येत आहे. याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी बोलतील का ?

सांगली-कोल्हापुरात पाऊस थांबल्याने काहीसा दिलासा : पुराचे सावट कायम

कोल्हापूर अद्यापही संपर्कहीन
सहस्रो एकर शेतीची हानी
४० सहस्रांहून अधिक लोकांचे स्थलांतर

सांगली जिल्ह्यात पूर आणि अतीवृष्टीमुळे ७४ रस्त्यांवरील वाहतूक बंद !

जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांवर पाणी आल्याने जिल्ह्यातील बहुतांश मार्गावर राज्य परिवहन महामंडळाने वाहतूक सेवा बंद केली आहे.

(म्हणे) ‘स्वतःच्या घरात मान मिळत नसल्याने दलित धर्मांतर करतात !’ – बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी

गरीब हिंदूंना आमीष दाखवण्यात येत असल्यानेच त्यांचे धर्मांतर होत आहे, हेच सत्य आहे. हे मांझी का सांगत नाहीत ?

महापुरामुळे स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांची माजी आमदार नितीन शिंदे आणि भाजपचे दीपक माने यांच्याकडून चौकशी आणि साहाय्य

स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांना भाजपचे संघटक सरचिटणीस दीपक माने, माजी आमदार नितीन शिंदे, तसेच अन्य कार्यकर्ते यांनी त्याठिकाणी जाऊन चौकशी केली,

स्वतःवर ‘ब्रेन ट्युमर’ची शस्त्रक्रिया होत असतांना युवती म्हणत होती श्री हनुमान चालिसा !

तब्बल ३ घंटे चाललेली शस्त्रक्रिया यशस्वी
धर्म, अध्यात्म, साधना, उपासना आदी सर्व खोटे असल्याची ओरड करणारे नास्तिकतावादी, तथाकथित विज्ञानवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आदींना सणसणीत चपराक !

ज्ञानवापी मशिदीच्या लगतची भूमी श्री काशी विश्‍वनाथ मंदिराच्या प्रशासनाला देण्याचा निर्णय !

या बदल्यात काशी विश्‍वनाथ मंदिर प्रशासन ज्ञानवापी मशिदीला १ सहस्र स्क्वेअर फूट भूमी देणार !

केरळमध्ये मुसलमान आणि ख्रिस्ती यांना देण्यात आलेल्या अल्पसंख्य दर्जावर पुनर्विचार व्हावा ! – केरळ उच्च न्यायालयात याचिका

अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते, सरकार ते स्वतःहून का करत नाही ?