(म्हणे) ‘कुणाच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी चित्रपटाचे नाव पालटणार !’

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान किंवा आक्षेपार्ह चित्रण करून चित्रपटाचे ‘प्रमोशन’ करण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. असे प्रकार होऊ नयेत, यासाठी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष घालणे अपेक्षित आहे.

फिलिपीन्सचे सैनिकी विमान कोसळून १७ जणांचा मृत्यू

फिलिपीन्समध्ये ८५ लोकांना घेऊन जाणारे सैनिकी विमान धावपट्टीवर उतरतांना झालेल्या अपघातामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण घायाळ झाले.

अफगाण सैन्याच्या कारवाईत गेल्या २४ घंट्यांमध्ये ३०० तालिबानी ठार

गेल्या २४ घंट्यांमध्ये दक्षिण प्रांतातील हेलमंदमध्ये अफगाण सैन्याच्या कारवाईत ३०० हून अधिक तालिबानी आतंकवादी ठार झाले, अशी माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मासांत टोक गाठू शकते ! – तज्ञांचा अंदाज

भारतियांनी कोरोनासंबंधी नियमांचे पालन न केल्यास कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मासांपर्यंत टोक गाठू शकते; मात्र दुसर्‍या लाटेत प्रतिदिन जितक्या रुग्णांची नोंद झाली त्या तुलनेत तिसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या  निम्मी असण्याची शक्यता आहे

भिक्षेकरू आणि बेघर लोकांना सगळे विनामूल्य दिल्यास ते काम करणार नाहीत ! – मुंबई उच्च न्यायालय

लोकांना जर सगळे विनामूल्य मिळाले, तर ते काम करणार नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवरून आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली १५० मुसलमान नेत्यांशी चर्चा !

चर्चेद्वारे हा प्रश्‍न सुटेल, अशी अपेक्षा करता येत नाही. त्यासाठी समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा करणेच आवश्यक आहे !

संस्कृत भाषेतील एकमेव दैनिक ‘सुधर्मा’चे संपादक के.व्ही. संपत कुमार यांचे निधन

भारतातील संस्कृतमधील एकमेव दैनिक ‘सुधर्मा’चे संपादक के.व्ही. संपत कुमार यांचे ३० जून या दिवशी हृदयविकारामुळे निधन झाले.

इंडोनेशियामधील आदिवासी हिंदू करतात ज्वालामुखीच्या ठिकाणी श्री गणेशाची पूजा !

इंडोनेशियामध्ये रहाणारे हिंदु आदिवासी हे ‘टेंगर’ नामक जातीतील असून ते पूजा करण्यासाठी पूर्व जावा येथील प्रोबोलिंगगो येथे असणार्‍या माउंट ब्रोमो ज्वालामुखीला जातात. तेथे ते श्री गणेशाची पूजा करतात.

देवास (मध्यप्रदेश) येथील एका गावामधील शेतकरी करत आहेत औषधी वनस्पतींची शेती !

केंद्रशासन आणि राज्यशासन यांनी शेतकर्‍यांना अशा प्रकारची पिके घेण्यासाठी साहाय्य करावे. त्यातून पुढे येणार्‍या आपत्काळामध्ये लोकांना आयुर्वेदाची औषधे अधिक प्रमाणात आणि अल्प मूल्यांमध्ये उपलब्ध होतील !

सनसनाटी बातमीसाठी पत्रकारांकडून एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या दाढेत ढकलण्याची अपेक्षा करता येत नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

अशा प्रकारे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणार्‍या पत्रकारांना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर ती चुकीची ठरणार नाही !