अकोला येथे गांजा तस्करीप्रकरणी आतंकवादविरोधी पथकाकडून २ धर्मांधांना अटक !

अमरावतीमधील हमजा प्लॉट येथून १ जून या दिवशी दुपारी चारचाकीतून विक्रीसाठी आलेला ४ लाख रुपयांचा गांजा आतंकवादविरोधी पथकाने जप्त केला आहे. समाजाला व्यसनाधीन करण्यात धर्मांधच नेहमी पुढे असतात, हेच यावरून उघड होते.

प्रतिकूल परिस्थितीत देवाची कृपाच आपणास तारून नेऊ शकते, नामस्मरणाने मनोबल वाढते ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘कोरोना महामारीच्या काळात मनाची स्थिती स्थिर कशी ठेवावी?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ सत्संग

आपले सत्ताधारी सतर्क नसल्यामुळे वर्ष २०२० पेक्षा वर्ष २०२१ भयंकर ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

जगावर आलेल्या या संकटाची कुणालाच कल्पना नव्हती. केवळ आपल्याकडून नव्हे, तर अमेरिका आणि युरोपिय देश यांच्याकडूनही चुका झाल्या; मात्र ते लवकर वठणीवर आले, आपण अद्यापही आलो नाही. ‘मागच्यास ठेच पुढचा शहाणा’, हे आपल्याकडे झाले नाही.

वर्धा येथील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नीलेश देशमुख यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक !

आर्वी ते कौंडण्यापूर रस्त्याचे काम करणार्‍या अमरावती येथील ‘शैलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी ३० टक्के खाटा वाढवणार ! – आरोग्य विभाग

राज्यात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने ऑक्सिजन खाटांसह एकूण ३० टक्के खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईकर गर्दी करत राहिले, तर कठोर निर्णय घ्यावा लागेल ! – महापौर

कोरोनाच्या धर्तीवर लागू करण्यात आलेल्या कठोर नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली; मात्र मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागल्याने पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील, अशी चेतावणी महापौर डॉ. किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

आतंकवाद्याची संमती !

जिहादचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समर्थन करणार्‍यांना या आतंकवाद्याने चांगलीच चपराक लगावली आहे. त्यामुळे या सर्वांनाच आता आडवे पाडून जिहाद्यांच्या विचारसरणीचा लक्ष्यभेद करायला हवा !

स्वातंत्र्यवीर द्रष्टेच ! 

‘हिंदु राष्ट्रा’च्या निर्मितीसह स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचारधन अनुसरण्यासाठी देशात प्रयत्न व्हायला हवेत. ‘शुभस्य शीघ्रम्’या उक्तीप्रमाणे केंद्र सरकारने या दिशेने वाटचाल करावी, असे राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !

हिंदूंवरील अत्याचाराला विरोध करण्यासाठी शौर्यजागृती करण्याची आवश्यकता ! – राहुल पाटील, हिंदु जनजागृती समिती

या वेळी स्वरक्षण प्रशिक्षणाच्या प्रात्यक्षिकांची ध्वनीचित्रफित दाखवून सर्वांमध्ये शौर्यजागृती करण्यात आली.

धर्मशिक्षणानेच ‘आत्महत्या’ रोखू शकतो !

भरकटलेल्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी सध्याच्या शिक्षणपद्धतीत ‘धर्मशिक्षण’ अंतर्भूत केल्यास जीवनमूल्यांचे वेगळे शिक्षण देण्याची आवश्यकता रहाणार नाही.